शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

बावची फाट्यावर रस्त्यावरील बाजार ठरतोय अपघाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:20 IST

गोटखिंडी : इस्लामपूर-आष्टा रस्त्यावर बावची (ता. वाळवा) फाट्याच्या पूर्व बाजूस रस्त्याच्या बाजूला भाजीपाला विक्रेते बसत असल्याने तेथे गर्दी ...

गोटखिंडी : इस्लामपूर-आष्टा रस्त्यावर बावची (ता. वाळवा) फाट्याच्या पूर्व बाजूस रस्त्याच्या बाजूला भाजीपाला विक्रेते बसत असल्याने तेथे गर्दी होत असते. खरेदी करणाऱ्यांची वाहने रस्त्यावरच थांबत असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे.

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून बावची फाट्यावरील पेटोल पंपासमोर काही शेतकरी भाजीपाला विकत बसत होते. कालांतराने तेथे गर्दी होत असल्याने आष्टा पोलिसांनी कित्येक वेळा त्यांना समज देऊन हुसकावून लावले. परंतु पोलीस गेले की पुन्हा बाजार भरत असे. सुरुवातीला दोन-तीन शेतकरी तेथे बसत होते. आता जणू बाजार भरल्याचे दिसून येत आहे. जाणारी-येणारी वाहने थांबवून भाजीपाला खरेदीसाठी गर्दी होत असते. गावात बाजार बंद असल्याने रस्त्यावरच बाजार भरवला जात आहे. वाहने रस्त्यावरच थांबवली जात असल्याने इतर वाहनधारकांना गैरसोयीचे बनत आहे. त्यातून अपघात होण्याची शक्यता आहे.