शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

तासगाव स्वाभिमानीचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:25 IST

स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष ज्योतीराम जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. त्यांनी केलेल्या मागण्यांमध्ये स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला रास्त भाव द्या, ...

स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष ज्योतीराम जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

त्यांनी केलेल्या मागण्यांमध्ये स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला रास्त भाव द्या, उसाची एफआरपी १४ दिवसांत द्या, शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज द्या, मगच वीज कनेक्शन तोडा, शेतकऱ्यांकडून तीन एचपीचे बिल पाच, पाचचे बिल सात एचपी वाढ करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. वाढीव बिले वसूल करण्यात आलेली आहेत, ती तात्काळ परत करा, मगच वीज कनेक्शन तोडा, घरगुती वीज बिल माफीचे आश्वासन पाळा व वीज कनेक्शन तोडा, शेतीपंपासाठी ज्यांनी पैसे भरले आहेत त्यांना तात्काळ वीज पुरवठा करा, अशा मागण्या करण्यात आल्या.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष ज्योतीराम जाधव, दामाजी डुबल, सचिन पाटील, सुरेश पाचंबरे, शशिकांत माने, संदेश पाटील, अदील मुजावर, रितेश मारुती तोडकर, प्रकाश कदम, तानाजी पाटील, सुरेश पाटील, धोंडीराम देवरणे, ज्योतीराम कदम, संदीप खटावकर, शिवाजी पाटील, प्रवीण कदम, सुभाष पाटील, अप्पासाहेब शिरोटे, नरेंद्र शिरोटे आदी उपस्थित होते.