शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

राज्य शासनाचा पँथर सेनेच्यावतीने निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:27 IST

सांगली : भीमा-कोरेगावला मानवंदना देण्यापासून मज्जाव केल्याप्रकरणी ऑल इंडिया दलित पँथर सेनेच्यावतीने राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. याबाबत दिलेल्या ...

सांगली : भीमा-कोरेगावला मानवंदना देण्यापासून मज्जाव केल्याप्रकरणी ऑल इंडिया दलित पँथर सेनेच्यावतीने राज्य शासनाचा निषेध करण्यात आला.

याबाबत दिलेल्या पत्रकात सेनेने म्हटले आहे की, १ जानेवारी १८१८ रोजी महार सैनिकांनी एक नवा इतिहास घडविला. या लढाईत शहीद झालेल्या सैनिकांना मानवंदना व या सैनिकांच्या शौर्याची आठवण रहावी म्हणून त्यावेळी असणाऱ्या ब्रिटिश सरकारने विजय स्तंभ उभा केला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी न चुकता या विजय स्तंभास मानवंदना देण्यास येत असत. राज्यातील व देशातील विविध कानाकोपऱ्यामधून लाखो-करोडो अनुयायी ऐतिहासिक विजयस्तंभ येथे मानवंदना देण्यास १ जानेवारी रोजी येत असतात. पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीवेळी पायाला भिंगरी बांधून विविध ठिकाणी महाआघाडी सरकार व भाजप नेत्यांनी गावोगावी सभा घेतल्या. त्यावेळी कोविडचे नियम लागू नव्हते का. केवळ भीमा-कोरेगाव येथे मानवंदना कार्यक्रमावेळीच राज्य सरकारने मज्जाव केला आहे, असा सवाल त्यांनी केला. याचा निषेध ऑल इंडिया पँथर सेना प्रणित रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे महासचिव अमोल वेटम, तौसीफ मुल्ला, आकाश कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष अमित वेटम, प्रकाश कांबळे, गणेश एटम आदींनी केला.