शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात कोरोना रिटर्न! आज दिवसभरात आढळले ६५ नवीन रुग्ण; मुंबईत २२ कोविड रुग्ण
2
IPL मध्ये सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम! एबी डिव्हिलियर्सच्या विक्रम मोडीत काढत रचला नवा इतिहास
3
हगवणे कुटुंबियांचे जेसीबी मशीन जप्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
4
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
5
PBKS vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन
6
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
7
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
8
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
9
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
10
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
11
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
12
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
13
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
14
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
15
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
16
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
17
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
18
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
19
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
20
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले

तांदुळवाडी परिसरात सोयाबीन, भुईमूग, भात पिकांची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST

तांदूळवाडी : तांदूळवाडी (ता. वाळवा) परिसरातील शेतकऱ्यांकडून सोयाबीन, भुईमूग टोकन व भात या पिकांच्या पंचवीस टक्के पेरण्या पूर्ण झाल्या ...

तांदूळवाडी : तांदूळवाडी (ता. वाळवा) परिसरातील शेतकऱ्यांकडून सोयाबीन, भुईमूग टोकन व भात या पिकांच्या पंचवीस टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित पेरण्या पावसानंतर होण्याची शक्यता आहे.

तांदूळवाडी परिसरात कुंडलवाडी, मालेवाडी, बहादूरवाडी, कोरेगाव, भडकंबे, नागाव, कणेगाव, भरतवाडी, आदी गावे येत असून, या गाव परिसरात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर जून महिन्याच्या सुरूवातीला वळीव पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी शेतात पाणी साचले होते, याचा विचार करून शेतकऱ्यांनी भात पेरणीला व सोयाबीन, भुईमूग टोकणीनीस सुरुवात केली होती. हा वळीव स्वरूपात पडलेला पाऊस हा दोन-तीन दिवसांनी वारंवार पडत राहील, अशी आशा होती पण पावसाने तोंड फिरवले. त्यामुळे उर्वरित पेरण्या पूर्णपणे थांबल्या आहेत तर सद्यस्थितीत पंचवीस टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आता उर्वरित पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.