शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
5
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
6
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
7
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
8
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
9
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
10
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
11
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
12
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
13
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
14
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
15
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
16
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
17
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
18
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
19
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
20
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!

तांदुळवाडी परिसरात सोयाबीन, भुईमूग, भात पिकांची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST

तांदूळवाडी : तांदूळवाडी (ता. वाळवा) परिसरातील शेतकऱ्यांकडून सोयाबीन, भुईमूग टोकन व भात या पिकांच्या पंचवीस टक्के पेरण्या पूर्ण झाल्या ...

तांदूळवाडी : तांदूळवाडी (ता. वाळवा) परिसरातील शेतकऱ्यांकडून सोयाबीन, भुईमूग टोकन व भात या पिकांच्या पंचवीस टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित पेरण्या पावसानंतर होण्याची शक्यता आहे.

तांदूळवाडी परिसरात कुंडलवाडी, मालेवाडी, बहादूरवाडी, कोरेगाव, भडकंबे, नागाव, कणेगाव, भरतवाडी, आदी गावे येत असून, या गाव परिसरात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर जून महिन्याच्या सुरूवातीला वळीव पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी शेतात पाणी साचले होते, याचा विचार करून शेतकऱ्यांनी भात पेरणीला व सोयाबीन, भुईमूग टोकणीनीस सुरुवात केली होती. हा वळीव स्वरूपात पडलेला पाऊस हा दोन-तीन दिवसांनी वारंवार पडत राहील, अशी आशा होती पण पावसाने तोंड फिरवले. त्यामुळे उर्वरित पेरण्या पूर्णपणे थांबल्या आहेत तर सद्यस्थितीत पंचवीस टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आता उर्वरित पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.