शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘सोनहिरा’ची ३१७६ रुपये एकरकमी एफआरपी जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:24 IST

यंदाच्या हंगामासाठी शेतकरी संघटनेच्या मागणीप्रमाणे एफआरपी आणि साखरेला चांगला दर मिळाल्यास अधिक २०० रुपये असा तोडगा निघाला होता. याप्रमाणे ...

यंदाच्या हंगामासाठी शेतकरी संघटनेच्या मागणीप्रमाणे एफआरपी आणि साखरेला चांगला दर मिळाल्यास अधिक २०० रुपये असा तोडगा निघाला होता. याप्रमाणे सोनहिरा कारखान्याने १ नोव्हेंबरपासून १५ नोव्हेंबर या कालावधित गाळपास आलेल्या उसाची एफआरपी एकरकमी जिल्हा बँकेत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. ३ नोव्हेंबरला गळीत हंगाम सुरू झाल्यापासून केवळ महिनाभरातच २ लाख २ हजार ५२० टन गाळप केले व २ लाख ४ हजार ६६० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. नोव्हेंबरच्या

पहिल्या आठवड्यात काही मोजक्‍या कारखान्यांनी हंगाम सुरू केले. त्यामधील सर्वप्रथम सोनहिरा कातखान्याने एकरकमी एफआरपी दिली.

कारखान्याची दैनिक गाळप क्षमता ५ हजार ५०० टन असल्यामुळे हंगाम वेगात सुरू

आहे. ऊस दरात कारखाना अग्रेसर आहे.

चौकट :

कायदा पाळला

एकरकमी एफआरपी द्यावी, यासाठी कारखान्यांना १५ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. सोनहिरा कारखान्याने कायदा पाळला आहे. शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी दिली आहे. इतर कारखान्यांनीही एकरकमी एफआरपी द्यावी.

- राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

फोटो : सोनहीरा कारखान्याचा फोटो वापरावा