शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
4
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
5
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
6
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
7
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
8
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
9
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
10
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
11
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
12
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
14
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
16
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
17
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
19
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
20
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार

नाना पाटील, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची समाजाला गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:20 IST

वाळवा : क्रांतिसिंह नाना पाटील व भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आजच्या काळात खूप गरज आहे, असे प्रतिपादन ...

वाळवा : क्रांतिसिंह नाना पाटील व भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आजच्या काळात खूप गरज आहे, असे प्रतिपादन हुतात्मा साखर कारखाना अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केले.

वाळवा येथे किसान शिक्षण संस्थेच्या हुतात्मा विद्यालयाच्या प्रांगणात क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमात ते बोलत होते. नायकवडी यांच्याहस्ते प्रतिमापूजन करून पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

नायकवडी म्हणाले, देशात महाराष्ट्र अग्रेसर आहे, कारण इथे शाहू, फुले, आंबेडकर, नाना पाटील व डाॅ. नागनाथअण्णा यांनी महाराष्ट्राची वैचारिक मशागत केली आहे. त्यांचे स्मृतिदिन साजरे करणे म्हणजे त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश होय.

यावेळी मुख्याध्यापक मधुकर वायदंडे व मुख्याध्यापिका व्ही. के. चेंडके, सुरेश खणदाळे, एस. आर. पाटील प्रमुख उपस्थित होते.

फाेटाे : ०६ वाळवा १

ओळ :

वाळवा येथे वैभव नायकवडी यांच्या उपस्थितीत क्रांतिसिंह नाना पाटील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.