शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

नाना पाटील, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची समाजाला गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:20 IST

वाळवा : क्रांतिसिंह नाना पाटील व भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आजच्या काळात खूप गरज आहे, असे प्रतिपादन ...

वाळवा : क्रांतिसिंह नाना पाटील व भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आजच्या काळात खूप गरज आहे, असे प्रतिपादन हुतात्मा साखर कारखाना अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केले.

वाळवा येथे किसान शिक्षण संस्थेच्या हुतात्मा विद्यालयाच्या प्रांगणात क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमात ते बोलत होते. नायकवडी यांच्याहस्ते प्रतिमापूजन करून पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

नायकवडी म्हणाले, देशात महाराष्ट्र अग्रेसर आहे, कारण इथे शाहू, फुले, आंबेडकर, नाना पाटील व डाॅ. नागनाथअण्णा यांनी महाराष्ट्राची वैचारिक मशागत केली आहे. त्यांचे स्मृतिदिन साजरे करणे म्हणजे त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश होय.

यावेळी मुख्याध्यापक मधुकर वायदंडे व मुख्याध्यापिका व्ही. के. चेंडके, सुरेश खणदाळे, एस. आर. पाटील प्रमुख उपस्थित होते.

फाेटाे : ०६ वाळवा १

ओळ :

वाळवा येथे वैभव नायकवडी यांच्या उपस्थितीत क्रांतिसिंह नाना पाटील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.