शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

सांगलीतील दुकाने आजपासून उघडण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:18 IST

सांगली : जिल्हा प्रशासनाने १२ जुलैपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद ठेवले आहेत. वास्तविक केवळ २० टक्केच व्यवसाय ...

सांगली : जिल्हा प्रशासनाने १२ जुलैपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद ठेवले आहेत. वास्तविक केवळ २० टक्केच व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे उद्या ८ जुलैपासून सर्वच दुकाने उघडणार असल्याचे सांगली, मिरज आणि कुपवाड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अतुल शहा यांनी सांगितले.

याबाबत जिल्हाधिकारी डाॅ. अभिजित चौधरी व आयुक्त नितीन कापडणीस यांना निवेदनही देण्यात आले. शहा म्हणाले की, सध्या निर्बंधांत जवळपास ८0 टक्के व्यवहार सुरू आहेत. त्यामध्ये दवाखाने, विमा कार्यालये, बँका, औषध दुकाने, इतर वैद्यकीय सेवा, किराणा, बेकरी, फळ व भाजीपाल्यासह अनेक व्यवहार सुरू आहेत. त्यामुळे रस्त्यावर गर्दी होत आहे. हे सर्व व्यवसाय सुरू ठेवण्यास आमचा आक्षेप नाही. अत्यावश्यक वगळता केवळ २० टक्के व्यवसाय बंद आहेत. या घटकांना कोणत्याही प्रकारची मदत दिलेली नाही. दुकानदारांवर स्वत:च्या कुटुंबासह कामगारांचे पगार, बँकांचे हप्ते, व्याज भरण्याचे संकट आहे.

त्यासाठी आम्ही ८ जुलैपासून सर्वच दुकाने सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महेंद्र तेजवानी, राजेश दरगड, सुभाष सारडा, अश्विन दावडा, राजेश चावला, मिरज व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विराज कोकणे, अभय गोगटे, ओंकार शिखरे, अमर दिडवळ, राजेंद्र पवार, अनिल कवठेकर, बिरू आस्की उपस्थित होते.