शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

मणेराजुरी येथे शिवसंपर्क अभियान मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:28 IST

मणेराजुरी : सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन तासगाव तालुकाप्रमुख प्रदीप माने यांनी शिवसंपर्क अभियानप्रसंगी केले. शिवसेना ...

मणेराजुरी : सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन तासगाव तालुकाप्रमुख प्रदीप माने यांनी शिवसंपर्क अभियानप्रसंगी केले.

शिवसेना मणेराजुरी शाखेच्या वतीने शिवसंपर्क अभियानाचे आयोजन विलास जमदाडे व अरविंद जमदाडे यांनी केले होते. जिल्हाप्रमुख संजय विभूते उपस्थित होते. माने म्हणाले की, मणेराजुरीतील शिवसेनेची शाखा ही पंचवीस वर्षांपासून कार्यरत आहे. कोणतीही सत्ता नसताना शिवसैनिक सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी नेहमी धावून जात आहेत. तालुक्यात गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक, असा संकल्प राबविणार आहोत. जिल्हाप्रमुख विभूते यांनी सर्व शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

यावेळी अमर जमदाडे यांनी स्वागत केले. उपजिल्हासंघटक साहेबराव पाटील, सांगली शहरप्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे, तासगाव शहरप्रमुख विशाल शिंदे, महिला आघाडी तालुकाप्रमुख मनीषाताई पाटोळे, सुशांत पैलवान, माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर चव्हाण, विलास जमदाडे, नितीन राजमाने, राजू मुल्ला, तुषार धाबुगडे, अभिजित जमदाडे, राजू काळे, दिलीप जमदाडे, विजय सपकाळ, निखिल जमदाडे, कुंडलिक जमदाडे, संतोष जमदाडे उपस्थित होते.