शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

नियोजन समितीला सात महिन्यांचा खंड

By admin | Updated: July 9, 2014 00:35 IST

निवडणुकीचे निमित्त : लोकप्रतिनिधींच्या मतांकडे दुर्लक्ष

अंजर अथणीकर ल्ल सांगलीजिल्ह्याच्या विकासाच्या चाव्या ज्या समितीच्या हाती असतात, त्या जिल्हा नियोजन समितीला गैरनियोजनाचा फटका बसत आहे. गेल्या सात महिन्यांपासून समितीची सभाच झालेली नाही. १७५ कोटींचा अर्थसंकल्प तयार करूनही त्यातील केवळ ४३ कोटी २४ लाख रुपयेच संबंधित कामासाठी वर्ग करण्यात आले आहेत. त्यातही लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता समितीचा कारभार सुरू असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. नियोजन समितीच्या रखडलेल्या कारभाराला लोकसभा व विधानपरिषद निवडणूक आचारसंहितेचे कारण जोडले जात आहे. जिल्हा वार्षिक योजना आराखड्यास आता जिल्हास्तरावरच प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरी दिली जात आहे. शासनाने जिल्हा नियोजन समित्यांनाही व्यापक अधिकार दिल्याने या समित्याही सक्षम आणि बळकट बनल्या आहेत. सांगली जिल्ह्याचा विचार करता, गेल्या पाच वर्षात जिल्हा वार्षिक योजना आराखड्याच्या तरतुदीत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे. २००९-१० मध्ये जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्यांतर्गत सर्वसाधारण योजनेसाठी अवघ्या ९९ कोटी १३ लाखांची तरतूद होती. मात्र २०१४-२०१५ या वर्षासाठी ती १७५ कोटींची झाली आहे. गेल्या पाच वर्षांच्या कालावधित जिल्हा वार्षिक योजना आराखड्याची तरतूद जवळपास दुप्पट झाली आहे. जिल्हास्तरावरील प्रशासकीय कामांच्या मंजुरीचे आणि निधी वाटपाचे अधिकारही जिल्हा नियोजन समित्यांना प्रदान केल्याने समित्या अधिक गतिमान झाल्या आहेत. जिल्ह्याची गरज आणि आवश्यकता विचारात घेऊन जिल्हा वार्षिक योजना आराखडा जिल्ह्यातच तयार करण्याबरोबरच योजनांना प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरीही जिल्ह्यातच दिली जात आहे. असे असताना गेल्या सात महिन्यांपासून समितीची सभा झालेली नाही. सभा तीन महिन्यांत एकदा घेणे बंधनकारक असताना, ही सभा टाळण्यात आली आहे. मार्चमध्ये लोकसभा निवडणूक व त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागली. २० जूनला या आचारसंहिता संपल्या असतानाही या सभा घेण्याची तसदी प्रशासनाने घेतलेली नाही. १७५ कोटींचा अर्थसंकल्प समितीचा असताना यामध्ये लोकप्रतिनिधींना सामावून घेतले जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. समितीचा निधी ३१ मार्चपूर्वी खर्च करणे आवश्यक आहे. खर्च करण्याचा कालावधी आता तीन महिन्यांचा केलेला आहे.