शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सव्वादोन लाख हेक्टरवर पेरणीच नाही!

By admin | Updated: July 24, 2014 23:13 IST

जिल्ह्यात केवळ ४४ टक्केच पेरण्या : उत्पन्नात २५ टक्के घटीची कृषी अधिकाऱ्यांची शक्यता; शेतकऱ्यांची रब्बीची तयारी

सांगली : जिल्ह्यात वेळेवर मान्सून दाखल न झाल्यामुळे आणि सध्याही दुष्काळी भागात पावसाचा जोर नसल्यामुळे दोन लाख १९ हजार ५८४ हेक्टर क्षेत्रात खरीप पेरण्याच झालेल्या नाहीत़ त्यामुळे जिल्ह्याच्या सरासरी उत्पन्नात ६० टक्के, तर खरीप पिकांच्या उत्पन्नात २० ते २५ टक्के घट येण्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे़ खरीप पेरणीसाठी १५ जून ते १५ जुलै हा कालावधी योग्य आहे़ पण, पूर्ण जून महिन्यात पाऊसच झाला नाही़ जुलैत पावसाने हजेरी लावली़ परंतु, रिमझिम पाऊस झाल्यामुळे खरीप पिके जगवण्यापुरताच त्याचा उपयोग झाला आहे़ जिल्ह्यात खरीप पेरणीचे तीन लाख ९२ हजार ५१० हेक्टर क्षेत्र आहे़ यापैकी एक लाख ७२ हजार ९२६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे़ त्याची टक्केवारी केवळ ४४ टक्के आहे़ या पेरण्याही उशिरा झाल्यामुळे येथील उत्पन्नात २० ते २५ टक्केपर्यंत घट येण्याची शक्यता आहे़ पेरणी न झालेले क्षेत्र सर्वाधिक म्हणजे ५६ टक्के आहे़ सध्या पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात जास्तीत-जास्त ८० टक्के खरीप पेरण्या होण्याची शक्यता आहे़ उर्वरित एक लाख हेक्टर क्षेत्र नापेरच राहण्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे़ जिल्ह्याच्या सरासरी उत्पन्नावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे़ काही शेतकऱ्यांनी तर खरीप पेरण्यांऐवजी रब्बी पेरणीसाठीच प्रयत्न सुरू केले आहेत़ एक हंगाम वाया जाणार असल्याने शेतकऱ्यांनी रब्बीचा निर्णय घेतला आहे़ (प्रतिनिधी)कृषी दुकानदारही अडचणीतकृषी सेवा केंद्रचालकांनी बियाणांचा मुबलक साठा करून ठेवला होता़ बाजरी, ज्वारी, मटकी, मूग आदी बियाणांचाही दुकानदारांनी साठा करून ठेवला होता़ परंतु, पाऊस नसल्यामुळे खरीप पेरण्याच झाल्या नसल्याने दुकानात बियाणे तसेच पडून राहिले आहे़ दुकानदार शिवाजी पाटील यांनी सांगितले की, आमचे छोटे दुकान असल्यामुळे पन्नास हजारांचा तोटा झाला आहे़ मोठ्या दुकानदारांचे भांडवल अडकून पडल्यामुळे त्यांचा सर्वाधिक तोटा झाला आहे़कृषी दुकानदारही अडचणीतकृषी सेवा केंद्रचालकांनी बियाणांचा मुबलक साठा करून ठेवला होता़ बाजरी, ज्वारी, मटकी, मूग आदी बियाणांचाही दुकानदारांनी साठा करून ठेवला होता़ परंतु, पाऊस नसल्यामुळे खरीप पेरण्याच झाल्या नसल्याने दुकानात बियाणे तसेच पडून राहिले आहे़ दुकानदार शिवाजी पाटील यांनी सांगितले की, आमचे छोटे दुकान असल्यामुळे पन्नास हजारांचा तोटा झाला आहे़ मोठ्या दुकानदारांचे भांडवल अडकून पडल्यामुळे त्यांचा सर्वाधिक तोटा झाला आहे़तालुकापेरणी क्षेत्र पेरणीमिरज५९०१८८८१४जत४५७८०३५८९८खानापूर४९०५४२२३९३वाळवा५७१६०२५३२४तासगाव४५०३७१४७७४शिराळा३५५८५२१३६५आटपाडी१७५४४७९०१क़ महांकाळ२५८४२१३१५९पलूस२३९०९२२२५कडेगाव३३५८१२१०७३एकूण३९२५१०१७२९२६