शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

सांगलीत शाळकरी मुलीचा विनयभंग

By admin | Updated: December 6, 2015 00:32 IST

प्रेमप्रकरणातून मारहाण : दोघांना अटक

सांगली : प्रेमप्रकरणातून सोळावर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी कुपवाड रस्त्यावरील लक्ष्मीनगर येथे घडला. मुलीस मारहाणही करण्यात आली आहे. याप्रकरणी संशयित तरुणासह त्याच्या मावशीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. संजयनगर पोलिसांनी ही कारवाई केली. सद्दाम हसन सय्यद (वय २१) व वहिदा इब्राहिम शेख (३५, दोघे रा. नेहरूनगर, कुपवाड रस्ता, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सद्दाम याचे पिडित मुलीवर प्रेम होते. ती दहावीत शिकते. काही दिवसापूर्वी सद्दामचा नात्यातील तरुणीशी विवाह ठरला आहे. त्याचा साखरपुडाही झाला आहे. तरीही तो पिडित मुलीच्या मागे लागला होता. शुक्रवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर मुलगी घरी निघाली होती. त्यावेळी सद्दामने तिला अडविले. माझ्या तुझ्यावर अजूनही प्रेम आहे, असे सांगितले. यावर पिडित मुलीने माझा नाद सोड, तुझा साखरपुडा झाला आहे, असे सांगितले. त्यामुळे सद्दामला राग आला. यावेळी त्याची मावशी वहिदा शेखही तिथे आली. तिनेही मुलीस मारहाण केली. रात्री उशिरा तिने या दोघांविरुद्ध संजयनगर पोलिसांत फिर्याद दाखल केली. (प्रतिनिधी)