शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

सांगली : चारशे हेक्टर पिकांवर गोगलगार्इंचा हल्ला

By admin | Updated: October 2, 2014 23:48 IST

शेतकऱ्यांना फटका : विशाखापट्टणममधून दीडशे किलो औषध उपलब्ध

सांगली : मिरज तालुक्यातील चौदा गावांमधील ३९५ हेक्टर क्षेत्रावरील ज्वारी, भुईमूग, ढबू मिरची, ऊस, द्राक्ष पिकांवर गोगलगार्इंनी हल्ला चढविला आहे. शेतकरी हवालदिल झाला असून पशुधनाच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. गोगलगाय हाताने उचलून टाकल्यास हाताला आग होणे, ताप येणे, मळमळून उलट्या होणे असा त्रास सुरू झाला आहे. दरम्यान, जिल्हा परिषद कृषी विभागाने विशाखापट्टणम येथून गोगलगार्इंचा बंदोबस्त करण्यासाठी मागविलेले मेटल डी हाईड हे औषध ५० टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे. परंतु, तेथून पुरेसे औषध उपलब्ध न झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना औषध उपलब्ध झाले नसल्याच्या तक्रारी आहेत. गोगलगाई पिकांची कोवळी पाने, फांद्या, कळ्या खात असून पिकांचे नुकसान करीत आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. चौदा गावांतील ३९५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांमध्ये गोगलगार्इंचा प्रादुर्भाव झाल्याची शासकीय आकडेवारी आहे. प्रत्यक्षात हे क्षेत्र जास्त असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी विशाखापट्टणम येथून औषध मागविले आहे. पन्नास टक्के अनुदानावर या औषधाचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती आर. जे. भोसले यांनी दिली. (प्रतिनिधी)