शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

सावळज, अंजनी, हिंगणगावसह तेरा ठिकाणी वाळू उपसा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:18 IST

सांगली : जिल्ह्यात वाळू उपशासाठी तेरा ठिकाणे जिल्हा प्रशासनाने निश्चित केली आहेत. ती उपशासाठी योग्य असल्याचा अहवाल तालुकास्तरीय सनियंत्रण ...

सांगली : जिल्ह्यात वाळू उपशासाठी तेरा ठिकाणे जिल्हा प्रशासनाने निश्चित केली आहेत. ती उपशासाठी योग्य असल्याचा अहवाल तालुकास्तरीय सनियंत्रण समित्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.

जिल्ह्यात २०१६ पासून वाळू उपसा बंद आहे. हरित न्यायालयाने अटी लागू केल्याने उपसा होऊ शकला नाही. त्यामुळे बांधकामे प्रचंड अडचणीत आली. कृत्रिम वाळूचा वापर करावा लागला. आता अटींची पूर्तता करत नव्याने लिलाव केले जाणार आहेत. गेल्या चार वर्षांत मुबलक पाऊस झाल्याने नदी-नाले व ओढ्यांमध्ये पुरेसा वाळूसाठा झाला आहे. त्याच्या सर्वेक्षणासाठी तालुकास्तरीय सनियंत्रण समित्या नेमण्यात आल्या होत्या. समित्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या अहवालात तेरा ठिकाणी वाळू उपसा करता येईल, असे सुचविले आहे. त्यासाठी संबंधित गावांची संमतीही घेतली जाणार आहे. या वाळू औट्यांसाठी तीस दिवसांत सूचना व अभिप्राय सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. त्यांचा विचार करुन लिलावाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

वाळू उपशासाठी प्रस्तावित ठिकाणांमध्ये अग्रणी नदीचाही समावेश आहे. अग्रणीच्या पुनरुज्जीवनानंतर तेथे पुन्हा वाळू उपशाला काही गावांनी विरोध दर्शविला आहे. तरीही प्रशासनाने हिंगणगाव, विठुरायाचीवाडी, अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ ) व सावळज, अंजनी (ता. तासगाव) येथे अग्रणी नदीतून उपशाचे नियोजन केले आहे. अग्रण धुळगावच्या ग्रामस्थांनी याला विरोध केला आहे.

चौकट

येथे होईल वाळू उपसा

नांदणी नदी - मौजे शिवणी ( ता. कडेगाव ), माण नदी - विठलापूर ( ता. आटपाडी), कोरडा नदी - वाळेखिंडी, सिंगनहळ्ळी (ता. जत). बोर नदी - खंडनाळ, मुचंडी, जालिहाळ खुर्द (ता. जत). अग्रणी नदी - हिंगणगाव, विठुरायाचीवाडी, अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ ), सावळज, अंजनी (ता. तासगाव).

----------