शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘सनातन’ने प्रकाश आंबेडकरांविरुद्ध तक्रार द्यावीच

By admin | Updated: October 1, 2015 00:42 IST

गौतमीपुत्र कांबळे : सामना करण्यास डाव्या चळवळीचे कार्यकर्ते सज्ज

सांगली : सनातन संस्थेवर बंदीची मागणी तसेच डाव्यांकडेही नक्षलवाद असल्याचा इशारा दिल्याबद्दल अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध सनातन संस्थेला तक्रार द्यायची असेल, तर त्यांनी द्यावी. त्यांच्या या गोष्टीचा सामना करण्यास आम्ही सज्ज आहोत, असा इशारा सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ आणि जाती मुक्ती आंदोलनाचे प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. सनातन संस्था जर मारामारी, धमक्या, हिंसा, खून अशी भाषा करीत असेल, तर डाव्यांकडेही नक्षलवाद आहे, हे विसरू नये, असा इशारा काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी दिला होता. कांबळे म्हणाले की, या वक्तव्याबद्दल जर सनातन संस्थेस तक्रार करायची असेल, तर त्यांनी लवकर करावी. आमची संघटना त्याचा सामना करण्यास तयार आहे. सनातन संस्थेचे साधक वेगवेगळ्या हिंसाचार प्रकरणात अडकले आहेत. कॉ. गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणीही त्यांचाच साधक संशयित म्हणून सापडला आहे. त्यांनी हिंसा अशीच चालू ठेवली, तर हिंसेला हिंसेने उत्तर देणारे लोक या समाजात तयार होतील. नंतर या गोष्टी कोणालाच रोखता येणार नाहीत, असेही मत आंबेडकर यांनी मांडले होते. बंदीच मागणीबाबत सनातनने तक्रार करून दाखवावीच, असे आव्हानही देण्यात आले. यावेळी कॉ. धनाजी गुरव, गौतम लवटे, कॉ. उमेश देशमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)