शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

संभाजीराजेंना नेले होते मिरज, शिराळामार्गे

By admin | Updated: May 14, 2016 00:51 IST

बहादूरगडचा प्रवास : खानापूरचा भूपाळगडही पदस्पर्शाने पावन

सचिन लाड / सांगली कोकणातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजीराजेंना औरंगजेबाच्या सेनेने पकडले. फेब्रुवारी १६८९ मध्ये बहादूरगड (ता. श्रीगोंदा) येथे राजेंना नेण्याचा सुरु झालेला प्रवास मिरज व शिराळामार्गे झाला होता. याठिकाणच्या किल्ल्यात त्यांना आणले होते, अशी इतिहास संशोधकांमधून माहिती मिळते. मिरज व शिराळाप्रमाणे खानापूर-आटपाडी सीमेवरील बाणूरगड (भूपाळगड)ही राजेंच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. छत्रपती संभाजीराजेंचा १४ मेरोजी जन्मदिन आहे. १६८९ मध्ये राजेंचे कोकणातील संगमेश्वर येथे वास्तव्य होते. त्यावेळी औरंगजेबाने दख्खनची मोहीम काढली होती. मराठ्यांचे किल्ले ताब्यात घेण्यासाठी त्याची ही मोहीम होती. १ फेब्रुवारी १६८९ रोजी राजेंची रायगडला जाण्याची तयारी सुरु होती. त्यावेळी औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खान याने फौजफाट्यासह संगमेश्वर येथे हल्ला केला. त्यावेळी राजेंकडे कमी प्रमाणात सरदार होते. खानाला राजेंना पकडण्यात यश आले. राजेंना पुढे बहादूरगड येथे नेण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार त्यांना नेण्याचा प्रवास सुरु झाला. या प्रवासात राजेंना मिरज व शिराळा येथील किल्ल्यांमध्ये आणण्यात आले होते. मुघलांची राजवट असल्याने येथे आणण्यात आले होते, अशी इतिहास संशोधकांमधून माहिती मिळते. राजेंच्या पदस्पर्शाने ही दोन्ही गावे पावन झाली आहेत. मात्र संगमेश्वर ते बहादूरगड या प्रवासात राजेंना कोणत्या मार्गाने नेले, याबद्दलही इतिहास संशोधकांमध्ये मतभेद आहेत.