शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
3
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
4
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
5
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
6
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
7
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
8
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
9
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
10
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
11
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
12
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
13
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
14
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
15
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
16
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
17
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
18
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
19
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
20
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार

मिरजेत आर्थिक विवंचनेतून रिक्षाचालकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:25 IST

मिरज : लॉकडाऊनमुळे आर्थिक विवंचनेतून मिरजेत राहुल चंद्रकांत बाणदार-जाधव (वय २३, रा. नदीवेस, मिरज) या रिक्षाचालकाने शुक्रवारी घरात गळफास ...

मिरज : लॉकडाऊनमुळे आर्थिक विवंचनेतून मिरजेत राहुल चंद्रकांत बाणदार-जाधव (वय २३, रा. नदीवेस, मिरज) या रिक्षाचालकाने शुक्रवारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत त्याचा भाऊ महेश बाणदार-जाधव यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली आहे.

राहुल गेली काही वर्षे मिरज शहर परिसरात रिक्षा व्यवसाय करीत होता. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वारंवार लॉकडाऊनमुळे रिक्षा व्यवसाय बंद होऊन उत्पन्न बंद झाल्याने तो आर्थिक विवंचनेत होता. रिक्षाचे कर्ज फेडण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. कर्जाचे हप्ते थकले होते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कडक लॉकडाऊनमुळे गेली दीड महिना रिक्षा व्यवसाय पूर्ण बंद असल्यामुळे त्याची आर्थिक कोंडी झाली होती. या नैराश्यातून त्याने शुक्रवारी दुपारी अडीच वाजता घरातील कुटुंबीय बाहेर गेले असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. भाऊ महेश रात्री घरी आल्यानंतर राहुलने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. याबाबत मिरज शहर पोलिसात याबाबत नोंद झाली आहे.