शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

ओबीसी समाजासाठीचे आरक्षण रद्द करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कडेपूर : ओबीसी समाजासाठी असलेले आरक्षण रद्द न करता ते परत द्यावे, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय उरणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कडेपूर : ओबीसी समाजासाठी असलेले आरक्षण रद्द न करता ते परत द्यावे, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही. आरक्षण परत मिळत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, अशा मागणीचे निवेदन भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश चिटणीस प्रकाश गढळे यांनी प्रांताधिकारी गणेश मरकड यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे, पंधरा महिने झाले तरी राज्य मागासवर्गीय आयोगाचे गठन केलेले नाही. याचा फटका ओबीसी समाजाला बसला आहे.

धनगरांना अनुसूचित जमातीचा दाखला देणार व आदिवासी कल्याणच्या २२ योजना धनगरांसाठी लागू करणार, असा शासन निर्णय झाला होता. परंतु आज अखेर त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

यावेळी ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आकाराम पाटील, भाजप तालुकाध्यक्ष धनंजय देशमुख, धनाजी पाटील, कडेगाव तालुका धनगर समाज सरचिटणीस अधिक पिंगळे, राहुल वाघमोडे, भुजंग माळी, गणेश रास्कर, सर्जेराव रूपनर उपस्थित होते.