शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

आरक्षणप्रश्नी समाजात अस्वस्थता

By admin | Updated: October 20, 2016 00:15 IST

जयंत पाटील : आष्ट्यात ‘सोमाजी कृष्णाजी ढोले प्रवेशद्वारा’चे उद्घाटन

आष्टा : धनगर समाज, मुस्लिम ओबीसी आरक्षण, मराठा मोर्चा याबाबत सगळीकडे अस्वस्थता आहे. मागण्या मान्य करणारे सरकार केंद्र व राज्यात नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य शासनाने टाटा कन्सल्टन्सीला माहिती गोळा करण्यासाठी दोन वर्षाची मुदत दिली आहे. आमचे प्रश्न भगवानगडावर न जाता मंत्रिमंडळ बैठकीत सोडवावेत, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी केले.येथील माजी उपनगराध्यक्ष सोमाजी कृष्णाजी ढोले प्रवेशद्वाराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी आमदार विलासराव शिंदे अध्यक्षस्थानी होते. नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, दिलीप वग्याणी, विराज शिंदे, माणिक शेळके, संग्राम फडतरे, शिवाजीराव ढोले, जानकास ढोले, पांडुरंग ढोले, लक्ष्मण ढोले, रघुनाथ जाधव, अमित ढोले, विजय मोरे उपस्थित होते. पाटील यांनी माजी उपनगराध्यक्ष ढोले यांनी धनगर समाजाच्या विकासासाठी प्रयत्न केले असल्याचे सांगितले. विलासराव शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. धनाजी ढोले यांनी स्वागत केले. यावेळी मोहनराव गायकवाड, अर्जुन माने, बाबासाहेब सिद्ध, प्रवीण माने, रामचंद्र सिद्ध, प्रकाश मिरजकर, जगन्नाथ मस्के, समीर गायकवाड, नियाजुलहक नायकवडी, के. ए. माने, दीपक मेथे, अमोल घबक, भगवान बोते, शैलेश सावंत, दत्तराज ओतारी, चंद्रकांत पाटील, वसुंधरा जाधव, सुवर्णा शेंडगे, मनीषा ढोले, प्रकाश रुकडे उपस्थित होते. संदीप तांबवेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर अमित ढोले यांनी आभार मानले.(वार्ताहर)