शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जिल्ह्याला पुन्हा वळवाचा दणका

By admin | Updated: April 12, 2015 00:46 IST

वादळी वाऱ्यासह पाऊस : सांगली-मिरजेसह शिराळा, वाळवा, कडेगावात जोरदार हजेरी

सांगली : सांगली, मिरजेसह जिल्ह्याला वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह वळीव पावसाने शनिवारी झोडपून काढले. शिराळा, वाळवा व कडेगाव तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. खानापूर, आटपाडी तालुक्यांत मात्र पावसाचा शिडकावा झाला. जोरदार वारा आणि गारपिटीसह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी गहू, हळद, मका, आदी पिकांचे आणि कडब्याचे नुकसान झाले. गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस थांबून, थांबून पडत आहे. सांगली, मिरज परिसरात शनिवारी दुपारी अडीच ते साडेतीन दरम्यान मुसळधार पाऊस झाला. (पान १० वर) (आणखी वृत्त हॅलो २) राज्यात चोवीस तासांत १३ बळी मुंबई : राज्याच्या बहुतांश भागाला शनिवारी अवकाळी पावसासह गारपिटीने झोडपून काढले़ गेल्या चोवीस तासांत १३ जणांचा बळी गेला असून, शुक्रवारी पाचजणांचा वीज पडून मृत्यू झाला होता़ तर शनिवारी विविध भागांत वीज कोसळून सहाजणांचा, तर अन्य घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला़ यामध्ये बीडमध्ये तीन, बुलडाणा दोन, तर औरंगाबाद, नगर आणि नंदूरबारमध्ये प्रत्येकी एकाचा समावेश आहे़