शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

ऑनलाईन बियाणे मागणीत क्षेत्राची जाचक अट शिथील करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:27 IST

नरवाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन कृषी बियाण्यांच्या मागणी क्षेत्राची अट कायम असल्याने अनेक शेतकरी लाभापासून वंचित आहेत. महाराष्ट्र ...

नरवाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन कृषी बियाण्यांच्या मागणी क्षेत्राची अट कायम असल्याने अनेक शेतकरी लाभापासून वंचित आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडे शेतकऱ्यांनी बियाणे मागणीसाठी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. मात्र ते अर्ज करतांना अर्जात कमीतकमी ४० आर जमीन क्षेत्राची अट घालून दिली आहे. तरच संगणक शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेत आहे.

सध्या कृषी विभागाकडून सोयाबीन, मका, उडीद, भुईमूग, तूर आदी बियाणे ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

४० आर ( एक एकर ) क्षेत्राच्या आतील शेतकरी पात्र असूनही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. हा अन्याय असून किमान २० आर क्षेत्राची अट लागू करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. तरच ही योजना व्यापक स्वरुपात तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचेल.

ही क्षेत्राची अट रद्द करुन सरसकट बियाणे मिळण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.