शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

आधुनिक जगात नात्यात दुरावा वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कामेरी : आधुनिक जगात जात्यावरच्या ओव्यातून व्यक्त होणारी स्त्री आज हरवत चालली आहे, तर दुसऱ्या बाजूला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कामेरी : आधुनिक जगात जात्यावरच्या ओव्यातून व्यक्त होणारी स्त्री आज हरवत चालली आहे, तर दुसऱ्या बाजूला नात्यातला दुरावा वाढताना दिसत आहे. परिणामी कुटुंबव्यवस्था हरवत चालली आहे, असे मत रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.

ते येडेनिपाणी (ता. वाळवा) येथे जय किसान मंडळ आयोजित स्व. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांच्या ३२ व्या स्मृती व्याख्यानमालेच चौथे व्याख्यानपुष्प गुंफताना बोलत होते.

संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील अध्यक्षस्थानी होते. अध्यक्षीय मनोगतात ते म्हणाले, नात्यातला गोडवा जपला पाहिजे. शिक्षणाबरोबर अध्यात्माची आवड आपण जपली पाहिजे. प्रत्येक विज्ञानाच्या पाठीमागे अध्यात्म दडलेल असते. ‘जय किसान’ने वसंतदादांच्या स्मृतींना उजाळा देत चालवलेला ३२ वर्षांचा उपक्रम हा एक आविष्कार आहे, असे प्रतिपादन केले.

यावेळी शामराव पाटील, शंकरराव चव्हाण, राजश्री एटम, मंडळाचे संस्थापक व पं. स. सदस्य आनंदराव पाटील, प्रा. दीपक स्वामी, सचिव कालिदास पाटील, शंकर पाटील उपस्थित होते. डॉ. राजेंद्र पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. स्वप्निल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विजय पाटील यांनी आभार मानले.