शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
3
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
4
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
5
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
6
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
7
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
9
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
10
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
11
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
12
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
13
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
14
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
15
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
16
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
17
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
18
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
19
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
20
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

आधुनिक जगात नात्यात दुरावा वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कामेरी : आधुनिक जगात जात्यावरच्या ओव्यातून व्यक्त होणारी स्त्री आज हरवत चालली आहे, तर दुसऱ्या बाजूला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कामेरी : आधुनिक जगात जात्यावरच्या ओव्यातून व्यक्त होणारी स्त्री आज हरवत चालली आहे, तर दुसऱ्या बाजूला नात्यातला दुरावा वाढताना दिसत आहे. परिणामी कुटुंबव्यवस्था हरवत चालली आहे, असे मत रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.

ते येडेनिपाणी (ता. वाळवा) येथे जय किसान मंडळ आयोजित स्व. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांच्या ३२ व्या स्मृती व्याख्यानमालेच चौथे व्याख्यानपुष्प गुंफताना बोलत होते.

संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील अध्यक्षस्थानी होते. अध्यक्षीय मनोगतात ते म्हणाले, नात्यातला गोडवा जपला पाहिजे. शिक्षणाबरोबर अध्यात्माची आवड आपण जपली पाहिजे. प्रत्येक विज्ञानाच्या पाठीमागे अध्यात्म दडलेल असते. ‘जय किसान’ने वसंतदादांच्या स्मृतींना उजाळा देत चालवलेला ३२ वर्षांचा उपक्रम हा एक आविष्कार आहे, असे प्रतिपादन केले.

यावेळी शामराव पाटील, शंकरराव चव्हाण, राजश्री एटम, मंडळाचे संस्थापक व पं. स. सदस्य आनंदराव पाटील, प्रा. दीपक स्वामी, सचिव कालिदास पाटील, शंकर पाटील उपस्थित होते. डॉ. राजेंद्र पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. स्वप्निल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विजय पाटील यांनी आभार मानले.