शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
2
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
3
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
4
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
5
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
6
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
7
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
9
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
10
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
11
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
12
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
13
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
14
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
15
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
16
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
17
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
18
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
19
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
20
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!

ताकारी योजनेचे आवर्तन १० डिसेंबरपर्यंत सुरू;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:07 IST

लाभक्षेत्रातील शेतीपिकांना पाण्याची गरज आहे. ऊसतोड कार्यक्रम आणि ताकारी योजनेचे आवर्तन यात समन्वय ठेवण्यात येईल. मात्र आवर्तन तातडीने ...

लाभक्षेत्रातील शेतीपिकांना पाण्याची गरज आहे. ऊसतोड कार्यक्रम आणि ताकारी योजनेचे आवर्तन यात समन्वय ठेवण्यात येईल. मात्र आवर्तन तातडीने सुरू करा, अशा सूचना आमदार मोहनराव कदम यांनी योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांना दिल्या. यावर १० डिसेंबरला आवर्तन सुरू करण्यात येईल, असे डवरी यांनी सांगितले.

डॉ. पतंगराव कदम सोनहिरा कारखाना येथे ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील काही शेतकऱ्यांनी आ. मोहनराव कदम यांची भेट घेऊन, ताकारी योजनेचे आवर्तन सुरू करण्याची गरज असल्याचे सांगितले. योजनेच्या लाभक्षेत्रात सर्वत्र ऊसतोड सुरू आहे. त्यामुळे आवर्तनास विलंब होत आहे, असेही शेतकऱ्यांनी मोहनराव कदम यांना सांगितले.

मोहनराव कदम यांनी शेतकऱ्यांसमक्ष ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. मोहनराव कदम म्हणाले, चालू वर्षातील रब्बी हंगामातील पाहिले आवर्तन करणे गरजेचे आहे. यामुळे ज्या भागात आवर्तनाचे पाणी देण्यात येणार आहे, त्या भागातील ऊसतोड काही दिवस बंद ठेवण्यात येईल. त्यादृष्टीने नियोजन करणे गरजेचे आहे. संबंधित कारखाना प्रशासनास सूचना करून वितरिकानिहाय नियोजन करा, अशा सूचना कार्यकारी अभियंता डवरी यांना दिल्या आहेत.