शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

राजारामबापू म्हणजे शिक्षणाद्वारे क्रांती करणारे क्रांतीदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:24 IST

इस्लामपूर : राजारामबापू पाटील यांच्यावर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर आण्णा यांच्या विचारांचा प्रभाव ...

इस्लामपूर : राजारामबापू पाटील यांच्यावर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर आण्णा यांच्या विचारांचा प्रभाव होता. यातूनच त्यांनी कासेगाव शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार करून शांततामय मार्गाने क्रांती घडवून आणली म्हणून ते खऱ्या अर्थाने क्रांतीदूत होते, असे प्रतिपादन प्रा. डॉ. संजय थोरात यांनी केले.

येथील श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविदयालयात राजारामबापू पाटील यांच्या ३७ व्या स्म़तिदिनानिमित्त लीड कॉलेज व सी. पी. ई. अंतर्गत प्राध्यापक प्रबोधिनीच्यावतीने आयोजित व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कासेगाव शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

डॉ. थोरात म्हणाले की, बापू हे खऱ्या अर्थाने युगपुरूष होते. कारण त्यांनी स्थानिक समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करून ठेवल्या. विविध संस्थांचे जाळे उभारून येथील लोकांचे जीवनमान उंचावले. लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक पदयात्रा काढल्या म्हणूनच सामान्यांशी नाळ जोडलेला ‘पदयात्री’ असे त्यांना म्हटले जाते.

डॉ. राजेंद्र कुरळपकर म्हणाले की, बापू जावून आज ३७ वर्षे झाली. तरीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू आजही समोर येतात. यावरूनच त्यांच्या कार्याची व व्यक्तिमत्वाची व्यापकता लक्षात येते. प्रा. डॉ. प्रकाश मानगावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. डी. जे. दमामे यांनी परिचय करून दिला. प्रा. डॉ. सुरेश साळवे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. डॉ स्वाती कुलकर्णी यांनी आभार मानले.

फोटो - २००१२०२१-आयएसएलएम-राजारामबापू पुण्यतिथी न्यूज

इस्लामपूर येथील श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविदयालयात आयोजित व्याख्यानात प्रा. डॉ. संजय थोरात यांनी मार्गदर्शन केले.