शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आता ‘आर या पार ची’ लढाई

By admin | Updated: February 14, 2016 00:45 IST

किसन गुजर : महामुक्काम मोर्चाचे आयोजन

सांगली : राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला असताना, सरकार मात्र त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यांच्या दुर्लक्षामुळे राज्यात तीन हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांचा विकास केंद्रबिंदू मानून काम करण्याऐवजी उद्योजकांना पायघड्या पसरणाऱ्या सरकारला जाग आणण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने आता ‘आर या पार’ची लढाई उभारणार असल्याचा इशारा किसान सभेचे राज्य सरचिटणीस किसन गुजर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला. किसान सभेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा अधिवेशनाच्या निमित्ताने गुजर जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी अधिवेशनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गुजर पुढे म्हणाले की, शेतीमालाचे भाव दिवसेंदिवस घसरत असताना शेतीतील उत्पादन खर्च मात्र वाढत आहे. त्याचबरोबर शेतकरी कसत असलेल्या देवस्थान जमिनी, इनाम जमिनी, गायरान जमिनी व वन जमिनी अजूनही सरकारच्या नावावर आहेत. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीटसारख्या नैसर्गिक आपत्तींनी शेतकरी हैराण झाले असताना, सरकार मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी २९ मार्चला नाशिक येथे महामुक्काम मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, राज्यभरातून या आंदोलनात लाखाहून अधिक शेतकरी सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी डॉ. अजित नवले, दिगंबर कांबळे, गुलाब मुलाणी, विजय गुरव, दिलीप शुक्ला, जयकुमार सकळे, मस्जीद शिरोळकर, बाळासाहेब गुरव, जावेद मुजावर, गवस शिरोळकर आदींची कार्यकारिणी निवडण्यात आली. (प्रतिनिधी)