शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

टेंभूच्या प्रश्नावर विट्यात धरणे

By admin | Updated: October 18, 2016 00:42 IST

राष्ट्रवादीचे आंदोलन : योजनेचे वीज बिल भरण्याची मागणी

विटा : कृष्णा नदीतून वाहून जाणारे पाणी शासनाने वीज बिल भरून टेंभू योजनेच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील दुष्काळी भागाला द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी विटा तहसील कार्यालयासमोर खानापूर तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.टेंभू योजनेचे वीजबिल शासनाकडून भरून दुष्काळी भागातील तलाव भरून दिले जातील, असे आश्वासन विधिमंडळ अधिवेशनात दिले होते. मात्र, त्याबाबतचे आदेश शासनाने पाटबंधारे विभागाला दिले नाहीत. त्यामुळे या पाण्याचे पैसे शासन सरकारकडून वसूल करून घेण्याची शक्यता व्यक्त करून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब मुळीक यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.या आंदोलनात जि. प. सदस्य किसन जानकर, माणिकराव पाटील, अजित जाधव, सौ. सुवर्णा पाटील, बबन हसबे, तुकाराम जाधव, रेवण सूर्यवंशी, श्रीरंग माने, दिलीप जगताप, राजकुमार जगताप, हिंमतराव पाटील, नानासाहेब मंडलिक, जोतिराम गुजले, सुलोचना भारते, किसन गायकवाड, अक्षय जाधव, कुंडलिक साळुंखे, सर्जेराव मदने, महादेव निकम, दत्तात्रय मुळीक, संतोष चव्हाण, गजानन जाधव, दीपक काटकर, महेंद्र पाटील, निखिल गायकवाड, वसंत माने, राजेंद्र कदम, विशाल साळुंखे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांना आंदोलनकर्त्यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. (वार्ताहर)वकिलांचा पाठिंबाबाबासाहेब मुळीक यांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन, टेंभूचे पाणी देण्यासाठी वीज बिल शासनाने भरावे, अन्यथा धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी १० वाजता विटा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. नगराध्यक्ष वैभव पाटील व विटा बार संघटनेने आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला.