शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

आधारभूत किमतीलाच धान्याची खरेदी करावी

By admin | Updated: November 28, 2014 23:48 IST

..अन्यथा कारवाई : प्रशासकांचा इशारा

तासगाव : शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीलाच शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करण्यात यावे, अन्यथा बाजार समिती कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा तासगाव बाजार समितीचे नवनियुक्त प्रशासक शंकर पाटील यांनी व्यापाऱ्यांना दिला.बाजार समिती आवारातील व्यापारी, शेतकऱ्यांच्या दराबाबत आयोजित केलेल्या बैठकीत शंकर पाटील बोलत होते. पाटील म्हणाले, बाजार समिती शेतकऱ्यांच्या हिताची आहे. शेतकऱ्यांचे हित हेच बाजार समितीचे हित असते. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होईल असे कृत्य करू नये. तसे आढळून आल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा म्हणून शेतकरी बाजार समितीत माल घेऊन येतो. शासनाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा कमी दराने कोणत्याही व्यापाऱ्याने माल खरेदी करू नये, यावर बाजार समितीचे बारकाईने लक्ष राहणार असल्याचेही शंकर पाटील म्हणाले. यावेळी तालुका कृषी अधिकारी राजाराम शिंदे उपस्थित होते. (वार्ताहर)शेतकऱ्यांनी संपर्क साधावा!बाजार समिती आवारात काही अडचणी निर्माण झाल्या, तर शेतकऱ्यांनी थेट बाजार समितीशी संपर्क साधावा, शेतकऱ्यांची कोणत्याही बाबतीत फसवणूक तसेच पिळवणूक होणार नाही, याकडे बाजार समिती विशेष लक्ष देणार आहे, असेही शंकर पाटील यांनी सांगितले.