शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

वाळव्यातील पूरग्रस्तांना तातडीने मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:58 IST

इस्लामपूर : वाळवा येथे कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. गावातील अंदाजे ३०० ते ४०० कुटुंबांना ...

इस्लामपूर : वाळवा येथे कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. गावातील अंदाजे ३०० ते ४०० कुटुंबांना शासनाच्या मदतीपासून वंचित ठेवून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. हा अन्याय न करता गावातील प्रत्येक पूरग्रस्ताला सरसकट तातडीची मदत द्यावी, अशी मागणी महाडिक युवा शक्तीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या मागणीचे निवेदन सनी अहिर, आकाश अहिर, शुभम तोडकर, अक्षय पाटील, निरंकार बंडे यांनी नायब तहसीलदार सीमा सोनवणे यांना दिले. या निवेदनात गावातील हाळभाग, कोटभाग, पेठ यासह इतर परिसरातील पूरग्रस्तांना शासनाची तातडीची मदत सरसकट द्यावी. तसेच ३०० ते ४०० कुटुंबांना या मदतीपासून वंचित ठेवले जाण्याची भीती आहे. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. पूरग्रस्तांना मदत मिळण्यास विलंब होत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

यावेळी बाळासाहेब मगदूम, नितीन पाटील, प्रकाश कोकाटे, विलास मोहिते, अनिल थोरात, दत्तात्रय देशपांडे, अजित होरे उपस्थित होते.