शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

आगी रोखून पर्यावरणाचे रक्षण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:24 IST

कामेरी : नैसर्गिक वणवा आपण रोखू शकत नसलो तरी आवश्यक ती दक्षता देऊन मानवनिर्मित व वन्य प्राण्यांच्या हस्तक्षेपामुळे लागणारा ...

कामेरी : नैसर्गिक वणवा आपण रोखू शकत नसलो तरी आवश्यक ती दक्षता देऊन मानवनिर्मित व वन्य प्राण्यांच्या हस्तक्षेपामुळे लागणारा वणवा रोखून आपण पर्यावरणाचे रक्षण करू शकतो. मल्लिकार्जुन डोंगर परिसरात मानवाच्या हस्तक्षेपामुळे आगी लागण्याच्या घटना घडू नयेत, म्हणून ग्रामस्थांनी दक्षता घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वनरक्षक अमोल साठे यांनी केले.

येडेनिपाणी (ता. वाळवा) येथे शिराळा वन परिक्षेत्राच्यावतीने आयोजन शिबिरात ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील व सरपंच डॉ. सचिन पाटील उपस्थित होते.

आनंदराव पाटील म्हणाले, मल्लिकार्जुन डोंगर परिसर हा आपल्याला लाभलेले वरदान आहे. आगीमुळे त्याचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, यासाठी ग्रामस्थांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. यावेळी उपसरपंच विनायक जाधव, वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक अमोल शिंदे, निवास उगळे, भगवान गायकवाड, विजय मदने, शंकर रकटे, मल्लिकार्जुन सेवा मंडळाचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो-०६कामेरी१

फोटो ओळी : येडेनिपाणी (ता. वाळवा) येथे शिराळा वन परिक्षेत्राच्यावतीने आयोजित मार्गदर्शन शिबिरात वनरक्षक अमोल साठे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आनंदराव पाटील, डॉ. सचिन पाटील उपस्थित होते.