शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

जिल्ह्यात जत्रा, यात्रा भरविण्यास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:18 IST

सांगली : जिल्ह्यातील धार्मिक यात्रा, जत्रा, उरूसांच्या आयोजनाला मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरी राज्यात ...

सांगली : जिल्ह्यातील धार्मिक यात्रा, जत्रा, उरूसांच्या आयोजनाला मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरी राज्यात वाढत असलेल्या रूग्णसंख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कार्यक्रमांच्या आयोजनाला मनाई असली तरी धार्मिक विधी करण्यास परवानगी असून, प्रातांधिकाऱ्यांनी याबाबत स्वत: पाहणी करून निर्णय घ्यावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. शासनाच्या आदेशाने जिल्ह्यातील धार्मिक स्थळे व उपासना स्थळे सामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे यात्रा, जत्रा, उरूस भरविण्यासाठी परवानगी द्यावी, यासाठीचे अर्ज येत आहेत. मात्र, सध्या रूग्णसंख्या वाढत असल्याने या कार्यक्रमांच्या आयोजनाला परवानगी देण्यात येणार नाही. पोलीस प्रशासनाने याबाबतचे नियोजन करून निर्णयाची अंमलबजावणी करण्याचेही निर्देश दिले आहेत.