शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

डाळिंब शेतीचे काटेकाेर नियाेजन हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:50 IST

ढालगाव : डाळिंब शेती ही निश्चितपणे शेतकऱ्यांना तारणारी आहे. मात्र त्यासाठी योग्य नियोजन व त्याची काटेकाेर अंंमलबजावणी केली पाहिजे. ...

ढालगाव : डाळिंब शेती ही निश्चितपणे शेतकऱ्यांना तारणारी आहे. मात्र त्यासाठी योग्य नियोजन व त्याची काटेकाेर अंंमलबजावणी केली पाहिजे. अन्यथा आपण आपला बहुमूल्य वेळ व श्रम वाया घालवतोय, असा त्याचा अर्थ होईल, असे प्रतिपादन डाळिंब तज्ज्ञ बी. टी. गोरे यांनी केले.

ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर डाळिंब फळ पिकावरील कीड, रोग व सल्ला प्रकल्पांतर्गत चौथ्या शेती शाळेचे आयोजन उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या शेती शाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून डाळिंब तज्ज्ञ बी. टी. गोरे उपस्थित होते. त्यांनी डाळिंब पिकावरील एकात्मिक कीड, पाणी, तण व बहर व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

शेती शाळेस ढालगावच्या सरपंच मनीषा देसाई, महांंकाली कारखान्याचे संचालक संजय पाटील, ढालगाव सर्व सेवा सोसायटीचे अध्यक्ष मधुकर देसाई, ग्रामपंचायत सदस्य, तालुका कृषी अधिकारी एम. जे. तोडकर, मंडल कृषी अधिकारी, बी. एस. धडस, कृषी पर्यवेक्षक डी. यू. चोरमुले व ए. पी. राठोड, कृषी सहायक. बी. एस. शिंदे, आर. एन. बजबळे, एम. एम. खांडेकर, ए. एम. धाईंजे, एस. आर. घुले, एस. बी. शिंदे, जी. एस. सरक यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.