शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जत तालुक्यात डाळिंब बागा भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:05 IST

बिळूर : निगडी खुर्द (ता. जत) येथील शेतकऱ्यांच्या परिपक्व झालेल्या डाळिंब फळांचे आणि बागांचे गारपीट व वादळी वाºयाच्या तडाख्याने सुमारे २३ लाखांचे नुकसान झाले आहे. बागा पूर्णपणे भुईसपाट झाल्या असून, जोरदार मार बसल्याने फळे खाण्यालायकच राहिली नाहीत. प्रशासनाने पंचनामे केले असले तरी तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.निगडी खुर्द येथील ...

बिळूर : निगडी खुर्द (ता. जत) येथील शेतकऱ्यांच्या परिपक्व झालेल्या डाळिंब फळांचे आणि बागांचे गारपीट व वादळी वाºयाच्या तडाख्याने सुमारे २३ लाखांचे नुकसान झाले आहे. बागा पूर्णपणे भुईसपाट झाल्या असून, जोरदार मार बसल्याने फळे खाण्यालायकच राहिली नाहीत. प्रशासनाने पंचनामे केले असले तरी तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.निगडी खुर्द येथील सुदाम जिवाप्पा सावंत यांची डाळिंबाची ६५० झाडे आहेत. त्यांच्याच शेजारील नारायण शिंदे यांचीही दीड एकरावर डाळिंब बाग आहे. वादळी वारा आणि गारपीट यांच्या तडाख्यात या बागा भुईसपाट झाल्या असून, या दोन्ही बागांचे सुमारे २३ लाखांचे नुकसान झाले आहे. या दोघा शेतकºयांनी आंबेबहार धरल्यानेही फळे पक्व झाली होती आणि व्यापारी बागा पाहायला येत होते. अशा अवस्थेतच गारपीट आणि वादळी वाºयाने संपूर्ण बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.त्याचबरोबर गावातील उत्तम पाटील यांच्या केळीच्या बागेचेही मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान, सहायक कृषी अधिकारी एन. एम. राठोड यांनी नुकसानग्रस्त बागांचे सर्वेक्षण करून पंचनामा केला.