शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

तळीरामांच्या वाहनांचा पोलीस लिलाव करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:27 IST

मिरज वाहतूक नियत्रंण शाखेने २०१६ ते २०१९ या कालावधीत मद्यपान करून वाहन चालविल्याबद्दल शेकडो खटले दाखल केले आहेत. ...

मिरज वाहतूक नियत्रंण शाखेने २०१६ ते २०१९ या कालावधीत मद्यपान करून वाहन चालविल्याबद्दल शेकडो खटले दाखल केले आहेत. मात्र पोलिसांनी पकडल्यानंतर अनेक तळीरामांनी त्यांचे नाव व पत्ते चुकीचे सांगितले आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काही वाहनांचे क्रमांकही चुकीचे आहेत. यामुळे या दुचाकी वाहनांचे मूळ मालक सापडलेले नाहीत. ज्यांच्या दुचाकी चोरीस गेल्या आहेत अशा नागरिकांनी चोरीस गेलेल्या दुचाकीच्या कागदपत्रांसह संपर्क साधावा व ज्या वाहनचालकांविरुद्ध मद्यपान करुन वाहन चालविल्याबद्दल खटला दाखल आहे अशा वाहन चालकांनी मिरज वाहतूक नियंत्रण शाखेकडे संपर्क साधून दुचाकी वाहने ताब्यात घ्यावीत. अन्यथा ताब्यात असलेल्या या दुचाकींचा १० दिवसात जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. लिलावानंतर आलेल्या वाहन मालकांची कोणतीही तक्रार ऐकून घेण्यात येणार नसल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल माने यांनी सांगितले.