शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

विचार, भावना आणि वर्तनातून व्यक्तिमत्व घडते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:20 IST

इस्लामपूर : विचार, भावना आणि वर्तन यांच्या संतुलनातून प्रभावी व्यक्तिमत्व घडते. माणूस आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत व्यक्तिमत्त्व सुधारू ...

इस्लामपूर : विचार, भावना आणि वर्तन यांच्या संतुलनातून प्रभावी व्यक्तिमत्व घडते. माणूस आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत व्यक्तिमत्त्व सुधारू शकतो, असे मत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रदीप जोशी (जळगाव) यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आयोजित ‘मन के साथ, मन की बात’ विषयांतर्गत पाच दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यानमालेत पहिल्या सत्रात प्रदीप जोशी बोलत होते. त्यांनी ‘चला डोकावूया मनाच्या गाभाऱ्यात’ या विषयावर पहिले पुष्प गुंफले. ते म्हणाले, मन ही एक संकल्पना आहे. माणसाची बुद्धी, भावना, वासना, स्मरणशक्ती, कल्पना, जाणीव या स्वरूपाच्या अनेक अभिव्यक्तींमधून व्यक्तीचे मन बनते. हे सर्व मेंदूत असते. मेंदूत एक हजार कोटींपेक्षा अधिक मज्जापेशी असतात. मेंदूची रचना व कार्यपद्धती कशी गुंतागुंतीची असते, हे त्यांनी अनेक स्लाईडच्या सादरीकरणातून सांगितले. मोठा मेंदू, लहान मेंदू व मस्तिष्क स्तंभ यांची स्थाने आणि त्यांची कार्येही त्यांनी सांगितली.

‘अंनिस’चे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर कट्यारे यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद भारुळे (अहमदनगर) यांनी स्वागत केले. रवींद्र पाटील (नंदुरबार) यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. सुशीलकुमार इंदवे (नाशिक) यांनी आभार मानले.

या कार्यक्रमाचे आयोजन संजय बनसोडे, नंदकुमार तळाशीलकर, नितीनकुमार राऊत, विनायक सावळे, अवधूत कांबळे, अनिल करवीर, कीर्तीवर्धन तायडे यांनी केले.