शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वाकुर्डे खिंडीतील दरड हटवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:24 IST

कोकरुड : गेले चार दिवस कोल्हापूर, रत्नागिरीला जोडणाऱ्या कोकरुड-नेर्ले पुलावर पाणी येऊन नव्याने करण्यात आलेला राज्यमार्ग खचला. पाणी उतरताच ...

कोकरुड : गेले चार दिवस कोल्हापूर, रत्नागिरीला जोडणाऱ्या कोकरुड-नेर्ले पुलावर पाणी येऊन नव्याने करण्यात आलेला राज्यमार्ग खचला. पाणी उतरताच ठेकेदाराने या रस्त्यावर भराव टाकण्यास सुरुवात केली आहे. वाकुर्डे खिंडीतील दरड बाजूला करण्यात आली आहे.

गेल्या पाच-सहा दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने वारणा नदीला पूर आला आहे. कोल्हापूर, रत्नागिरीला जोडणाऱ्या कोकरुड-नेर्ले पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. विजापूर-गुहागरला जोडणाऱ्या या रस्त्याचे काम एक महिन्यापूर्वी नव्याने करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी पुराच्या पाण्याने हा राज्यमार्ग खचला. त्यामुळे येथील वाहतूक पूर्ण बंद करून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रविवारी सकाळी नदीची पाणीपातळी कमी झाल्याने ठेकेदाराने खचलेल्या ठिकाणी भराव टाकण्यास सुरुवात केली. चार दिवसांत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला हाेईल, असे सांगण्यात आले. येळापूर-शिराळा मार्गावर वाकुर्डे बुद्रुक खिंडीत दरड कोसळल्याने हा रस्ता बुधवारपासून बंद होता. रविवारी दुपारी तो खुला करण्यात आल्याने वाहतूक सुरू झाली आहे.