शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

जिल्ह्यातील ३७ हजारांवर लोक अद्यापही स्थलांतरितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:26 IST

सांगली : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व महापुरामुळे पुराचा फटका बसणाऱ्या नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. ...

सांगली : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व महापुरामुळे पुराचा फटका बसणाऱ्या नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी पाणी ओसरले आहे त्याठिकाणी काही कुटुंबे घरी परतली असून, सध्या सात हजार ९०५ कुटुंबांतील ३७ हजार ६५५ व्यक्ती, तसेच सात हजार ९८ जनावरेही स्थलांतरित आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले की, जिल्ह्यात पूरस्थितीमुळे पूर्णत: बाधित १०, अंशत: बाधित ९५, अशी एकूण १०५ गावे आहेत.

महानगरपालिका क्षेत्रात पाच हजार ४६० कुटुंबांमधील २७ हजार १८१ व्यक्ती, मिरज ग्रामीण ९५० कुटुंबांतील तीन हजार ८८३ व्यक्ती, अपर सांगली ग्रामीणमधील २३६ कुटुंबांतील ६६९ व्यक्ती स्थलांतरित आहेत. वाळव्यात ७३५ कुटुंबांतील तीन हजार ४२२ व्यक्ती, तर शिराळा तालुक्यातील १६ कुटुंबांतील ८७ व्यक्ती, पलूस तालुक्यातील ५०८ कुटुंबांतील दोन हजार ४१३ व्यक्ती स्थलांतरित आहेत.

महानगरपालिका क्षेत्रातील ३४०, मिरज ग्रामीण क्षेत्रातील चार हजार ६२७, अपर सांगली ग्रामीण क्षेत्रातील २४६, वाळवा ८९४, शिराळा ५०१, पलूस तालुक्यातील ४९० जनावरे स्थलांतरित आहेत.