शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

कळंबीमध्ये वीर शिदनाक शौर्य परिषदेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:21 IST

सांगली : भीमा-कोरेगावच्या घनघोर रणसंग्रामाला बुधवारी (दि. ३०) २०३ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने कळंबी (ता. मिरज ) येथे ...

सांगली : भीमा-कोरेगावच्या घनघोर रणसंग्रामाला बुधवारी (दि. ३०) २०३ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने कळंबी (ता. मिरज ) येथे वीर शिदनाक शौर्य परिषद आयोजित केली आहे. पालकमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, डॉ. विश्वजित कदम, आनंदराज आंबेडकर यांना परिषदेसाठी आमंत्रित केले आहे.

संयोजक प्रमोद इनामदार, मिलिंद इनामदार, अभिजित इनामदार, डॉ. एकादशी लोंढे व नगरसेविका स्वाती पारधी यांनी ही माहिती दिली. भीमा-कोरेगावच्या लढाईत पराक्रम गाजविणारे वीर शिदनाक यांचे कळंबी हे मूळ गाव होते. गावात त्यांच्या स्मारकाच्या उभारणीचे काम सुरू आहे. सध्या एका छोट्या मंदिरात स्मृतींची जपणूक केली आहे. प्रत्येकवर्षी ३० डिसेंबरला अभिवादनासाठी गावोगावचे लोक येत असतात. यंदाही बुधवारी शौर्य परिषद आयोजित केली आहे. महार रेजिनेम्टचे आजी-माजी सैनिक व समता सैनिक दलाचे जवान मानवंदना देतील. त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम व भीम शाहिरी होईल. या लढाईवर हिंदी चित्रपटाची निर्मिती केली जात असून, त्याचे निर्माते व काही कलाकारही उपस्थित राहणार आहेत.

-----------------