शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

राज्याच्या बजेटमध्ये सांगलीला ठेंगाच!-‘गदिमा’ स्मारकासाठी केवळ तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 01:12 IST

सांगली : शेटफळे (ता. आटपाडी) येथे साहित्यिक ग. दि. माडगुळकर यांच्या स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यापलिकडे राज्याच्या अर्थसंकल्पात सांगलीला ठेंगाच मिळाला. अपूर्ण सिंचन योजना, शेती, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, क्षारपड जमिनीसह यांच्यासाठी ठोस तरतूद नसल्याचे स्पष्ट झाले.आशिया खंडातील सर्वांत मोठी उपसा सिंचन योजना म्हणून टेंभू योजनेची ओळख आहे. ताकारी, म्हैसाळ, आरफळ, वाकुर्डे ...

ठळक मुद्दे अपूर्ण सिंचन योजना; शेती, उद्योगासाठी भरीव निधीचा अभाव

सांगली : शेटफळे (ता. आटपाडी) येथे साहित्यिक ग. दि. माडगुळकर यांच्या स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यापलिकडे राज्याच्या अर्थसंकल्पात सांगलीला ठेंगाच मिळाला. अपूर्ण सिंचन योजना, शेती, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, क्षारपड जमिनीसह यांच्यासाठी ठोस तरतूद नसल्याचे स्पष्ट झाले.

आशिया खंडातील सर्वांत मोठी उपसा सिंचन योजना म्हणून टेंभू योजनेची ओळख आहे. ताकारी, म्हैसाळ, आरफळ, वाकुर्डे या योजनाही शेतकºयांच्यादृष्टीने महत्त्वाच्या आहेत. या योजना गेल्या वीस वर्षांपासून अपूर्ण आहेत. शेतकºयांच्या दृष्टीने त्यांची शंभर टक्के कामे पूर्ण होण्याची गरज आहे. जिल्ह्यात भाजपाचे चार आमदार आणि एक खासदार असल्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पातअपूर्ण सिंचन योजनांसाठी विशेष निधी मिळेल, अशी शेतकºयांची अपेक्षा होती; पण याही सरकारने शेतकºयांची निराशाच केल्याच्या जाणकारांच्या प्रतिक्रिया आहेत. शेतीचे उत्पन्न दुप्पट वाढविण्याची अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घोषणा केली आहे; पण त्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केलेल्या नसल्याबद्दलही शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात कोणताही नवीन उद्योग नाही. शासकीय रुग्णालयासाठी निधीची गरज असूनही त्यासाठीही तरतूद नसल्याचे दिसून आले.थोडी खुशीस्पर्धा परीक्षा केंद्राच्या निर्णयाचे विद्यार्थ्यांकडून स्वागतराज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात केली आहे. या तरतुदीचे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांनी स्वागत करीत या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.ग्रामीण भागाला चालना देणारा अर्थसंकल्प : संग्रामसिंह देशमुखगाव आणि खेड्यांच्या विकासासाठी नवनवीन योजनांव्दारे भरीव तरतूद करीत ग्रामीण भागाला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले. शेतकºयांना दिलासा, उद्योजकांना बळ, विद्यार्थ्यांना ताकद देण्याचा प्रयत्न करण्यात आला. जलयुक्त शिवारसाठी पंधराशे कोटीची तरतूद करण्यात आल्याने मागेल त्याला शेततळे मिळेल. शेतकºयांच्या वीजजोडणीचा प्रश्न गंभीर होता, त्यासाठी ७५० कोटी रुपये मिळणार आहेत.थोडी नाराजीजिल्ह्यातील शेतकºयांसह सामान्यांची निराशाच : संजय कोलेकेंद्र आणि राज्य सरकारच्या अंदाजपत्रकांमध्ये शेतकºयांसाठी फार देत असल्याच्या केवळ गोड गोड घोषणाच केल्या आहेत. शेतीसाठी ठोस काहीच तरतूद केलेली नाही. शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली आहे; पण उत्पन्न दुप्पट कसे होणार, याबाबतचे काहीच स्पष्टीकरण नसल्यामुळे त्यांच्या घोषणेला काहीच अर्थ नाही, अशी टीका शेतकरी संघटनेचे संजय कोले यांनी केली.राज्याच्या अर्थसंकल्पात केवळ पोकळ घोषणा : महेश खराडेजिल्ह्यातील अपूर्ण सिंचन योजनांसह शेतकºयांच्या हितासाठी राज्य सरकारकडून ठोस निधीची तरतूद अपेक्षित होती; पण अर्थसंकल्पावर नजर टाकल्यास शेतकºयांची निराशाच झाली आहे. शेतीमाल प्रक्रियेसाठी केवळ ५० कोटी मिळणार आहेत. शेततळी, कृषी उद्योगांसाठीही फारशी तरतूद नसल्यामुळे शेतकरी, सामान्य जनतेच्यादृष्टीने अर्थसंकल्प फेल ठरला आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे यांनी केली.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्पSangliसांगली