शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

कांदा प्रतिक्विंटल तीन हजारांवर

By admin | Updated: July 27, 2015 00:35 IST

पावसाअभावी दरात दुपटीने वाढ : फळभाज्या स्वस्त, पालेभाज्यांचे दर स्थिर

सांगली : पावसाने ओढ दिल्याने नव्या पिकाला फटका बसल्याचे कांद्याचे दर दुप्पट झाले आहेत. दीड हजारावरून घाऊक कांद्याचा दर तीन हजार रुपये क्विंटल झाला आहे. किरकोळ बाजारातील विक्री २८ ते ३५ रुपये किलो झाली आहे. फळभाज्या स्वस्त झाल्या असल्या तरी पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. सांगलीमध्ये सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातून कांद्याची आवक होत असते. गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याची आवक मंदावली आहे. नव्या पिकाला पावसामुळे फटका बसल्याने आवक कमी झाली आहे. यामुळे आठ दिवसांपूर्वी दीड हजार रुपये क्विंटल असणारा कांदा आता अडीच हजार ते तीन हजार रुपये क्विंटल झाला आहे. किरकोळ बाजारातही कांदा २८ ते ३५ रुपये किलो झाला आहे. यामुळे गृहिणींच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. इतर फळभाज्यांचे दर या सप्ताहात उतरले आहेत. वांगी २० ते २५ रुपये किलो असून, दोडका ३५ ते ४० किलो आहे. काकडी, गाजराचे दरही उतरले आहेत. वाटाण्याचा दर वाढून आता शंभर रुपये किलो झाला आहे. फळभाज्यांचे दर प्रतिकिलो पुढीलप्रमाणे : टोमॅटो १८ ते २० रुपये, कोबी २५ ते ३०, फ्लॉवर ३५ ते ४०, कारली ३५ ते ४०, वांगी २० ते २५, भेंडी ३५ ते ४०, दुधी भोपळा ३० ते ४०, देशी गवारी ५५ ते ६०, गवारी ३५ ते ४०, दोडका ४० ते ४५, देशी काकडी ३५ ते ४०, तर पांढरी काकडी ३०, पडवळ ३५ ते ४०, कांदे २८ ते ३५, बटाटे १८ ते २०, लसूण ६० ते ७०, आले ९० ते शंभर रुपये याप्रमाणे दर आहेत.पालेभाज्यांचा दर स्थिर आहेत. मेथी ८ ते १० रुपये पेंडी असून, इतर भाज्यांचे दर असे आहेत. पालक ५ ते ७, तांदळ ७ ते ८, अंबाडा ५ ते ७, कांदा ८ ते १०, चाकवत ७ ते ८, शेपू ५ ते ७ रुपये. (प्रतिनिधी)आवक मंदावल्याचा फटकाव्यापाऱ्यांनी सांगितले की, यावर्षी सुरुवातीला पावसाने चांगली सुरुवात केली होती. परंतु संपूर्ण जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्याने त्याचा परिणाम कांदा उत्पादनावर झाला आहे. सातारा, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांमधून सांगली जिल्ह्यात होणारी आवक मंदावल्याने दर वाढले आहेत.