शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

राष्ट्रीय महामार्गाजवळ पेठ हद्दीत वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:28 IST

इस्लामपूर : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पेठ गावच्या हद्दीतील पाटील मळ्याजवळ पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एकाचा ...

इस्लामपूर : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पेठ गावच्या हद्दीतील पाटील मळ्याजवळ पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. हा अपघात मागील महिन्यात ६ फेब्रुवारीच्या रात्री ११ वाजता घडला. पतीच्या मृत्यूची माहिती मिळाल्यावर मानसिक धक्का बसलेल्या पत्नीने औषधोपचार घेऊन बरे झाल्यानंतर आज पोलिसात फिर्याद दिली.

सरिता सागर उकीरे (वय ३१, रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले) यांनी फिर्याद दिली आहे. या अपघातात सागर महादेव उकीरे (३५) यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध, अपघात करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंद केला आहे.

सागर उकीरे यांनी जानेवारी महिन्यात कऱ्हाड तालुक्यातील तासवडे येथे हॉटेल चालविण्यासाठी घेतले होते. चार-पाच दिवसांनी ते पट्टणकोडोली येथील घरी येत असत. ६ फेब्रुवारी रोजी दुचाकीवरून (क्र. एमएच ०३ एडी ६९४९) ते कोल्हापूरच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी पेठ हद्दीतील पाटील मळ्याजवळ त्यांना पाठीमागून आलेल्या वाहनाने धडक दिली. या धडकेमुळे सागर उकीरे हे त्यांच्या समोरील वाहनावर जाऊन आदळले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हवालदार तुषार देवळेकर अधिक तपास करीत आहेत.