शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

आता साठमारी सरपंचपदासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:26 IST

ग्रामपंचायत निवडणूक निकालातून जनतेचा कल कोणाकडे आहे, हे पुरते स्पष्ट झाले आहे. मतदारांनी कॉंग्रेसला भरभरून पाठिंबा दिला आहे. आता ...

ग्रामपंचायत निवडणूक निकालातून जनतेचा कल कोणाकडे आहे, हे पुरते स्पष्ट झाले आहे. मतदारांनी कॉंग्रेसला भरभरून पाठिंबा दिला आहे. आता सरपंचपदासाठी आरक्षणानुसार प्रत्येक गावात उमेदवार देऊ. अनेक गावांत कॉंग्रेसचेच उमेदवार बाहेरुन लढले असले तरी ते पक्षाच्याच पाठीशी राहतील. याचा फायदा गावाच्या विकासासाठी करून घेऊ.

- मोहनराव कदम, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस.

कोट

भाजप सत्तेवर आलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीत वरिष्ठांची सुकाणू समिती नेमणार आहोत. त्याद्वारे गावांच्या विकासासाठी कार्यक्रम निश्चित केले जातील. कोठेही एकाधिकारशाही चालू देणार नाही. भाजपची धोरणे देशहिताची असल्याचेच जनतेने ग्रामपंचायतींच्या माध्यमातून मान्य केले आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला आहे. सरपंचपदासाठी आरक्षण निघेल त्यानुसार उमेदवार दिले जातील.

- दीपक शिंदे-म्हैसाळकर, शहर जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष

------------