शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

आटपाडीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:19 IST

याबाबत सरपंच वृषाली पाटील यांनी कायदेशीररीत्या नोटीस कर्मचाऱ्यांना पाठवली असून कामावर उपस्थित राहिला नाही, तर ठोस निर्णय घेतला जाईल, ...

याबाबत सरपंच वृषाली पाटील यांनी कायदेशीररीत्या नोटीस कर्मचाऱ्यांना पाठवली असून कामावर उपस्थित राहिला नाही, तर ठोस निर्णय घेतला जाईल, असा इशारा दिला आहे.

ग्रामपंचायतीकडे सहा कर्मचारी मंजूर आहेत. परंतु, सध्या ४५ कर्मचारी आहेत. त्यांना नोकरीच्या भरती प्रक्रियेच्यावेळी कोणत्याही शासकीय नियम व अटींचे पालन न करता बेकायदेशीरपणे नेमणूक करून घेतली आहे. अर्धवेळ कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नेमणुकीचा आदेश दिला नाही.

कोविडसारख्या महामारीच्या काळामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे नियम ग्रामपंचायत कर्मचारी यांना बंधनकारक असतानादेखील कर्मचारी कामबंद आंदोलन करून गावास वेठीस धरले आहे. नोटीस मिळाल्यापासून आठ तासांच्या आत कामावर हजर राहावे, अन्यथा फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा नोटीसव्दारे इशारा देण्यात आला आहे.