शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

भू-विकास बँकेसाठी संघटनेकडून नव्याने प्रस्ताव

By admin | Updated: January 20, 2015 23:35 IST

मुख्यमंत्र्यांना निवेदन : पुनरुज्जीवनाचाच निर्णय घेण्याची मागणी

सांगली : राज्यातील भू-विकास बँकांबाबत त्रिसदस्यीय समितीकडून कोणताही निर्णय होण्यापूर्वी पुनरुज्जीवनाच्या शक्यतांची पडताळणी शासनाने करावी, अशी मागणी राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्रिसदस्यीय समितीकडे केली आहे. याबाबतचा एक सविस्तर प्रस्तावही त्यांनी सादर केला आहे.प्रस्तावात त्यांनी म्हटले आहे की0, भू-विकास बँका सक्षम असतानाही योग्यवेळी योग्य निर्णय शासनाकडून झालेले नाहीत. शासनाकडे कर्जाच्या नोंदी नसणे, येणे-देणे पडताळा न पाहणे, अनिष्ट तफावतीत वेळीच दुरुस्ती न करणे अशा गोष्टींमुळे शासनस्तरावर नेहमीच या बँकांबाबत नकारात्मक बाजू तयार झाली. वास्तविक सध्याच्या घडीला दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करणारी ही एकमेव यंत्रणा अस्तित्वात आहे. तिला चालना मिळणे गरजेचे आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार आजही ४८ टक्के कर्जपुरवठा शेतकऱ्यांना सावकारांमार्फत होतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्येलाही याच गोष्टी कारणीभूत असल्याचा अहवालही न्यायालयात सादर झाला आहे. त्यामुळे भू-विकास बँकांचे पुनरुज्जीवन गरजेचे आहे. गेली ११ वर्षे शासनाचे अधिकारी या बँकांवर प्रशासक म्हणून काम करीत आहेत. राज्य शासनाने तोट्यातील बँकांबाबत कर्जदार दृष्टीसमोर ठेवून अनेक सवलती जाहीर केल्या. तापी खोरे पाणीपुरवठा योजना, केंद्र व राज्य शासनाची कर्जमाफी, दामदुप्पट ४४ क, मूळ मुदलावर पाणीपुरवठा योजना, एकरकमी परतफेड सवलत योजना अशा माध्यमातून जिल्हा भू-विकास बँकांना ७२२ कोटी ८0 लाखांचा फटका बसला.