शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे व्यवस्थापन व हिशोब काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:18 IST

सांगली : पाण्याच्या शाश्वत विकास व त्याच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेत कार्यरत असलेल्या तरुणांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पाणीप्रश्नाकडे ...

सांगली : पाण्याच्या शाश्वत विकास व त्याच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेत कार्यरत असलेल्या तरुणांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पाणीप्रश्नाकडे होणारे दुर्लक्ष व त्यामुळे भविष्यात येणारे अनर्थ लक्षात घेता, तरुणाईने यात पुढाकार घ्यायला हवा आणि त्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन व हिशोब काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेच्या तरुणाईने कार्यरत राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वरिष्ठ भूजल वैज्ञानिक ऋषिराज गोसकी यांनी व्यक्त केले.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयाच्या वतीने ‘भूजल साक्षरता’ या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोसकी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.डी.जी. कणसे होते.

गोसकी पुढे म्हणाले, सध्या मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता असल्याने त्याकडे आपले दुर्लक्ष होते. पाण्याचे व्यवस्थापन आणि पाण्याचा हिशोब आपण ठेवत नाही, हीच खरी मोठी अडचण आहे. पाण्याच्या बाबतीत आपण आपण गांभीर्याने विचार करीत नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. भूजल सर्वेक्षण व साक्षरतेच्या मोहिमेत राष्ट्रीय सेवा योजनेची तरुणाई खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे, हे नक्कीच आशादायी चित्र आहे. यासाठीच पाण्याचे महत्त्व जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.