शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

आरआयटीच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय पातळीवर यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:25 IST

इस्लामपूर : राजारामनगर येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियंत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅन्ड इन्फॉरमेशन टेकनॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड ...

इस्लामपूर : राजारामनगर येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियंत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅन्ड इन्फॉरमेशन टेकनॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड टेलीकम्यूनिकेशन्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीसाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी इंडोयुनिव्हर्सल कार्पोरेशनच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्पर्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यामध्ये आकाश अशोक महाजन प्रथम पुरस्कार, तृतीय वर्ष बी.टेक., दिग्विजय महामुनी प्रथम पुरस्कार, व्दितीय वर्ष बी. टेक., शंतनू बोकी व्दितीय पुरस्कार, प्रथम वर्ष बी. टेक. या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅन्ड इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी विभागाचे आहेत. साक्षी दिलीप पाटील, व्दितीय पुरस्कार, अंतिम वर्ष बी. टेक., इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड टेलीकम्यूनिकेशन्स विभागाची विद्यार्थिनी आहेत. महाविद्यालयाच्या संचालिका, डॉ. सुषमा कुलकर्णी, डॉ. ललितकुमार जुगुलकर, प्रा. मनोज पाटील यांचे विशेष मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले.