शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
5
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
6
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
7
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
8
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
9
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
10
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
11
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
12
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
13
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
14
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
15
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
16
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
17
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
18
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
19
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
20
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...

नरेंद्र मोदींचा कारभार निष्कलंक

By admin | Updated: June 6, 2016 00:46 IST

विनय सहस्रबुध्दे: ‘विकासपर्व’चे सांगलीत आयोजन

सांगली : आपल्याच विचारधारेला कॉँग्रेसने दिलेली तिलांजली आणि सर्वच पातळीवर घोटाळ्यांची मालिका सुरू करणाऱ्या कॉँग्रेस सरकारपासून जनतेला हवा असलेला समर्थ पर्याय पंतप्रधान नरेंद्र मोदींद्वारे मिळाला. मोदी सरकारचा गेल्या दोन वर्षातील कारभार ‘बेदाग’, निष्कलंक असल्याचा विश्वास भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, खा. विनय सहस्रबुध्दे यांनी रविवारी व्यक्त केला. येथील सांगली अर्बन बँकेच्या सभागृहात विद्यार्थी विकास प्रतिष्ठानच्यावतीने मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ‘विकासपर्व’ या कार्यक्रमात सहस्रबुध्दे बोलत होते. सहस्रबुध्दे म्हणाले की, देशात एका प्रबळ शासकाचा दुष्काळ अनेक दशके पडला होता. राजकीय पक्षांकडे असलेली विचारधारा विकासाचे प्रतिमान गाठण्यात अपयशी ठरत असताना, देशभक्ती, राष्ट्रभक्तीचा आणि संतुलित विकास साधण्याचा प्रयत्न जनसंघापासून भाजपपर्यंत केला. याउलट सत्तेवर असलेल्या कॉँग्रेसने विचारधारेचे नातेच संपवून टाकले. एकीकडे समाजवादाबद्दल निष्ठा व्यक्त करायची आणि दुसरीकडे भांडवलदारांचे स्वागत करायचे, या सर्वांतूनच कॉँग्रेसने विचारधारेला तिलांजली दिली होती.जनतेची सुशासनाची तहान मोदी सरकारने भागविली तर आहेच, शिवाय जनताभिमुख कामकाजावर भर दिला आहे. निष्कलंक व्यवहार, गरीब, वंचित, शोषित वर्गाला न्याय, लोकहित, अंमलबजावणीला सर्वोच्च प्राधान्य, अशी काही वैशिष्ट्ये मोदी सरकारची सांगता येतील. सुगम्य भारत, पीक विमा योजना, मुद्रा योजना, स्टार्टअप्, स्टॅण्डअप् योजना आदी अनेक योजनांतून जनतेला प्राधान्य दिल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आ. सुरेश खाडे, संभाजीराव भिडे, सांगली अर्बन बॅँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ, शेखर इनामदार, संजय परमणे, डॉ. रवींद्र आरळी, श्रीकांत पटवर्धन, धनंजय खाडिलकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘फाईव्ह इन वन’ संस्कृतीआजच्या तरूणांना सरकारकडून काय पाहिजे, याचा ज्यावेळी अभ्यास केला, त्यावेळी पाच आकडी पगार, चारचाकी गाडी, तीन बीएचके फ्लॅट, दोन मुले आणि एक बायको असे सांगितले. आजच्या तरूणांना या संस्कृतीचा ध्यास लागल्याचे सहस्रबुध्दे म्हणाले