शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सांगलीत गढूळ पाण्याचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील अनेक भागाला रविवारी गढूळ पाण्याचा पुरवठा झाला. पाण्याला मातकट वास येत असल्याने ते ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरातील अनेक भागाला रविवारी गढूळ पाण्याचा पुरवठा झाला. पाण्याला मातकट वास येत असल्याने ते कसे प्यावे, असा प्रश्न नागरिकांना पडला होता. आधीच कोरोना संसर्गामुळे नागरिक हैराण असताना दूषित पाण्यामुळे आरोग्याचा धोका आणखी वाढणार आहे.

गेल्या आठवड्यात शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळी दहा ते बारा फुटाने वाढली. नदीपात्रातही गढूळ पाणी आहे. त्यात रविवारी शहरातील खणभाग, गव्हर्न्मेंट कॉलनी, मीरानगर भागात मातीमिश्रीत पाण्याचा पुरवठा झाला.

महापालिकेने काही वर्षांपूर्वी माळबंगला येथे ७५ एमएलडीचे अत्याधुनिक जलशुद्धीकरण उभारले आहे. तरीही या जलशुद्धीकरण केंद्रातून गढूळ पाण्याचा पुरवठा झाल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या अजूनही घटलेली नाही. दररोज ९० ते १०० रुग्ण सापडत आहेत. अशातच गढूळ पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.