शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
3
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
4
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
5
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
9
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
10
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
11
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
12
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
13
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
14
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
15
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
16
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
17
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
18
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
19
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी: भाजप, काँग्रेसकडून बी फॉर्मचे वाटप; तीन-चार दिवसांत उमेदवारही ठरणार
20
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ

अतिवृष्टीच्या भरपाईसाठी जनावरांसह आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:41 IST

संजयनगर : ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. ...

संजयनगर : ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. हाता-तोंडाला आलेली पिके गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भरीव मदतीसह जनावरांच्या चाऱ्यासाठी अनुदान देण्याच्या मागणीसाठी अन्याय निर्मूलन समितीच्यावतीने मंगळवारी जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कार्याध्यक्ष धर्मेंद्र कोळी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची पिके गेली. शेतकऱ्यांना भीषण आर्थिक टंचाईला समोरे जावे लागत आहे. त्यातच जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे जनावरांची उपासमार होत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने फसवी आश्वासने देऊन सामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे कंबरडे मोडले. आता मुक्या जनावरांचेही कंबरडे हे शासन मोडणार काय? अशी भीती जनतेच्या मनात बसली आहे. सरकारने मुक्या जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करण्यासाठी अनुदान दिले पाहिजे, या मागणीसाठी अन्याय निर्मूलन समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मुक्या जनावरांसह आंदोजन करण्यात आले. शासनाने जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था युध्दपातळीवर केलीच पाहिजे, अन्यथा मंत्रालयासमोर जनावरे बांधून अन्याय निर्मूलन समितीच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण चव्हाण, महिला आघाडीच्या आशाताई पवार, तालुकाध्यक्ष हासन मुजावर, असिफ मुलाणी, लक्ष्मी आठवले यांच्यासह शेतकरी व पदाधिकारी आदी उपस्थित होते.

फोटो : १५ दुपटे ३

ओळ :

सांगलीत मंगळवारी अन्याय निर्मूलन समितीच्यावतीने जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.

छाया : सुरेंद्र दुपटे