शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
7
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
8
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
9
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
11
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
12
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
13
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
14
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
15
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
16
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
17
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
18
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
19
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
20
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

जिल्ह्यात १ लाख व्यक्तींचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:23 IST

सांगली : जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे प्रशासनाने पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आतापर्यंत ...

सांगली : जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे प्रशासनाने पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आतापर्यंत २२ हजार ४६७ कुटुंबातील १ लाख ५ हजार ६८३ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच लहान व मोठ्या २४ हजार १ जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. चाैधरी यांनी सांगितले की, स्थलांतरित व्यक्तींमध्ये महानगरपालिका क्षेत्रातील १,२३७ कुटुंबामधील ५ हजार १६० व्यक्ती, मिरज ३०७ कुटुंबातील २ हजार २०७ व्यक्ती, अपर सांगली ग्रामीणमधील ४ हजार २७२ कुटुंबातील १७ हजार ३८५ व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले.

वाळवा तालुक्यात ७ हजार ९१८ कुटुंबातील ३९ हजार ५९० व्यक्तींचे तर अपर आष्टामधील ७९३ कुटुंबातील ३ हजार ६३४ व्यक्तींचे, शिराळा तालुक्यातील १०८५ कुटुंबातील ४ हजार ६८६ व्यक्तींचे, पलूस तालुक्यात ६ हजार ८५५ कुटुंबातील ३३ हजार २१ व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे. कुटुंबासह २४ हजार जनावरांनाही सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.