शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
3
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
4
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
5
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
6
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
7
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
8
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
9
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
10
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
11
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
12
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
13
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
14
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
15
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
16
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
17
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
18
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
19
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
20
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?

म्हैसाळ योजनेची थकबाकी गेली २८ कोटींच्या घरात...

By admin | Updated: October 16, 2015 00:55 IST

आवर्तन थांबले : एकूण थकबाकीमध्ये ८ कोटींची भर

मिरज : म्हैसाळ योजनेचे २५ आॅगस्टपासून दीड महिना सुरू असलेल्या आवर्तनाचे सुमारे ८ कोटी रूपये वीज बिल झाले आहे. पाण्याची आवश्यकता नसल्याने व वीज बिलाची थकबाकी १८ कोटींपर्यंत गेल्याने ‘म्हैसाळ’चे पाणी बंद करण्यात आले आहे.आवर्षण व पाणी टंचाईमुळे म्हैसाळ योजनेतून मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यात पाणी सोडण्यात आले. पहिल्या ते पाचव्या टप्प्यापर्यंत ७३ पंपांद्वारे उपसा करण्यात आला. टंचाई परिस्थितीमुळे दीड महिना ‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू ठेवून जतपर्यंत तलाव भरण्यात आले. म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र वीज बिलाची थकबाकी वाढत असल्याने बुधवारी रात्री ‘म्हैसाळ’चा पाणी उपसा थांबविण्यात आला. म्हैसाळ योजनेचे आॅगस्ट महिन्याचे ७७ लाख, सप्टेंबर महिन्याचे ५.२८ कोटी व आॅक्टोबर महिन्यातील सुमारे दीड कोटी रूपये वीज बिल आहे. त्यामुळे पूर्वीच्या १० कोटी थकित वीज बिलात आणखी ८ कोटीची भर पडली आहे. १८ कोटी वीज बिलाशिवाय सुमारे दहा कोटी थकित पाणीपट्टी आहे. ‘म्हैसाळ’च्या थकित वीज बिल व पाणीपट्टीचा बोजा लाभार्थी शेतकऱ्यांच्या सात-बारावर चढविण्यात येणार आहे. मात्र शेतकऱ्यांनी या निर्णयास विरोध केल्याने म्हैसाळ योजनेच्या वाढत असलेल्या थकबाकीबाबत शासन कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)वसुलीचा मुद्दा चर्चेत---आजअखेर टंचाई निधीतून वीज बिल भरून पाणी वापरण्यास मिळणाऱ्या शेतकऱ्यांना आता थकबाकीची चिंता सतावू लागली आहे. शुक्रवारपासून लाभार्थ्यांकडून योजनेच्या थकबाकीची वसुली करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. पाटबंधारे विभागाने त्यासंदर्भातील सर्व तयारी पूर्ण केली असल्याचे सांगण्यात आले.