शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

केंद्र सरकारच्या चुकीमुळे कोरोनात अनेकांचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:20 IST

इस्लामपूर : केंद्र शासनाने कोरोनाची परिस्थिती, लसीकरण गांभीर्याने हाताळलेले नाही. त्यामुळे असंख्य लोकांचा नाहक बळी गेला असल्याची टीका राजारामबापू ...

इस्लामपूर : केंद्र शासनाने कोरोनाची परिस्थिती, लसीकरण गांभीर्याने हाताळलेले नाही. त्यामुळे असंख्य लोकांचा नाहक बळी गेला असल्याची टीका राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी केली.

राजारामबापू कारखान्यामध्ये कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रतीक पाटील यांच्या हस्ते मास्क वाटप करण्यात आले. यावेळी कामगार नेते शंकरराव भोसले, तानाजीराव खराडे, सरव्यवस्थापक एस. डी. कोरडे उपस्थित होते.

प्रतीक पाटील म्हणाले, मास्क, सॅनिटायझर वापरणे, सुरक्षित अंतर राखणे या बाबी जीवन शैलीचा भाग व्हायला हव्यात. त्यासाठी कामगारांचे प्रबोधन करायला हवे.

याप्रसंगी विजय मोरे, सुनील सावंत, जयंत निबंधे, प्रशांत पाटील, डॉ. प्रकाश म्हाळुंगकर, अमोल पाटील, धैर्यशील पाटील, उमेश शेटे, संभाजी सावंत, सुनील जाधव, डी. एम. पाटील, महेश पाटील, संजय गुरव, आर. एस. पाटील, संदीप कदम यांच्यासह अधिकारी, खाते प्रमुख उपस्थित होते.